शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात ; थेट राष्ट्रपतींची घेणार भेट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. यात देशभरातील जवळपास 40 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी … Read more

केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही ; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही असं … Read more

शेतकऱ्यांसाठी आता ग्रेट खाली मैदानात !! शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही ; खलीचा मोदी सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | WWE सुपरस्टार ग्रेट खली आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. खलीने आज दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने कृषी कायद्यासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी खलीने केली आहे. सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल”, अशी विनंती खलीने केली सहा महिन्यांचं … Read more

“मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं” असं म्हणत माजी मुख्यमंत्र्यांनी परत केला पद्मविभूषण पुरस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कृषी कायदा विरोधात वातावरण तापलं आहे. देशभर आंदोलन करत शेतकरी या कायद्याचा निषेध करत आहेत. त्यातच आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. … Read more

माफी मागा अन्यथा तुमचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहे. परंतु याच दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून … Read more

दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार ; 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर … Read more

आंधळेपणाने कायद्याला समर्थन मिळणार नाही – उद्धव ठाकरे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापलेले असताना  महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी … Read more

मोदींनी ‘ही’ गोष्ट केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू ; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयका मुळे देशभर गदारोळ माजला होता.केंद्राच्या या विधेयका मुळे देशभरातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं म्हणून विरोधी पक्षातील खासदारांनी सभात्याग केला होता. परंतु या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ही विधेयकं लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील … Read more

नुकत्याच संमत कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

agriculture law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपतींनी नुकत्याच मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना केरळचे काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या कायद्यांमुळे समांतर अनियंत्रित बाजार व्यवस्था निर्माण होणार असल्याचा आरोप त्यात केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक … Read more

राज्यात कृषी विधेयक लागू होणार नाही- अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यांवरुन देशभरात आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षासह अनेक शेतकरी संघटना मोदी सरकारने आणलेल्या शेतीविषय़क कायद्यांचा विरोध करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक … Read more