दिव्यागांची पेन्शन 3 महिन्यापासून रखडली : बच्चु कडूच्या प्रहारचा दिलासा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या वतीने संजय गांधी योजने अंतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारी पेन्शन तीन महिन्यांपासुन थकल्याने गोरगरीब दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत आमदार बच्चू कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहारचे मनोज माळी यांच्या वतीने कराड व पाटण तालुक्यातील गरजू दिव्यांगाना अन्नधान्य व अर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना … Read more

शिवसेनेचे आले आता काँग्रेसची बारी, त्यांचेही आमदार येणार; बच्चू कडूंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले प्रहार संघटनेचे नेते तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. शिंदे यांच्याबरोबर शिवसेना व प्रहारचे असे मिळून 35 आमदार आहेत. आत काँग्रेसची बारी आहे. … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धरला पंजाबी ढोलवर ठेका

bachchu kadu

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचा भांगडा नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या राज्यात एक डॅशिंग आमदार म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचे एक वेगळेच रूप लोकांना पाहायला मिळाले. बच्चू कडू (bachchu kadu) आज अकोल्यात एका लग्न समारंभासाठी आले असताना … Read more

जशी रेड्याने ज्ञानेश्वरी ओकली, तशी नारायण राणेंनी…”; बच्चू कडूंचा राणेंना टोला

Bachchu Kadu Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावरून अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे. राणेंना टोला लगावलाय. अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणेंवर निशाणा साधला. “आपण ज्या प्रकारे पाहिले कि रेड्याने ज्ञानेश्वरी ओकली, अशाच प्रकारे नारायण राणेंनी सत्य ओकले आहे. … Read more

“कोणीही केला नसेल असा मूर्खपणा त्यांनी केलाय”; राज्यपालांच्या वक्तव्यप्रकरणी बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा समाचार बच्चू कडू यांनी घेतला आहे. “एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेले असेल पण आपण काय … Read more

सात दिवसात कंत्राटी कामगारांची बदली न थांबवल्यास आंदोलन करणार; प्रहारचे निवेदन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या अनेक वर्षांपासून कराड तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी (महावितरण) यांना तुटपुंज्या वेतनावर महावितरण कंपनीमध्ये काम करावे लागत आहे. दरम्यान महावितरणकडून अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले जात आहे. या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी कराड येथील वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बुंदीले यांना सूचना दिल्या. सात दिवसात … Read more

भाजपला अध्यक्षांच्या निवडीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. या अधिवेशनात अध्यपक्षपदाच्या निवडीवरून व निवडणुकीवरून भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. अधिवेशनाचे दिवस हे कोरोनामुळे कमी आहेत. अधिवेशन हे जाणीवपूर्वक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही. भाजपच्या आरोपांना काहीच अर्थ नाही. त्यांना अध्यक्ष निवडीबाबत बोलण्याचा … Read more

…अन्यथा कृषी धोरणाबाबत केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह कायम : बच्चू कडू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर दीड वर्षापासुन कोरोनामुळे कामावर परिणाम झाला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारचा बहुतांशी काळ हा कोरोनामध्ये गेला, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री माननीय उद्धवजी यांच्या माध्यमातून हे सरकार चांगलं काम करत आहे. पुढील काळात सरकारचे काम टवटवीत उमटेल, असा विश्वास राज्यमंत्री बच्चुकडु यांनी व्यक्त केला. … Read more

सरकारने आता एकतरी काम पारदर्शकपणे करून दाखवावे; बच्चू कडूंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून राज्य सरकारवर भाजपकडून अनेकवेळा निशाणा साधण्यात आला आहे. यावरून आता शाळेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. “आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावे,” असे कडू यांनी … Read more

दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ द्या ; बच्चू कडू यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत राज्यानेही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे . मात्र सध्या लसीचा तुटवडा जाणवतो आहे त्यामुळे लसीकरण केंद्रांवर ती गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण रद्द केले असून 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस पूर्ण करण्याचे काम चालू आहे. … Read more