दिव्यागांची पेन्शन 3 महिन्यापासून रखडली : बच्चु कडूच्या प्रहारचा दिलासा
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या वतीने संजय गांधी योजने अंतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारी पेन्शन तीन महिन्यांपासुन थकल्याने गोरगरीब दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत आमदार बच्चू कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहारचे मनोज माळी यांच्या वतीने कराड व पाटण तालुक्यातील गरजू दिव्यांगाना अन्नधान्य व अर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना … Read more