मुलायमसिंह यांना पुरस्कार, पण मोदी सरकार बाळासाहेबांना विसरले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह याना मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर याना मात्र यंदाही भारतरत्न देण्यात आला नाही यावरून शिवसेनेनं सामनातून टीका केली आहे. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून मुलायमसिंह यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली … Read more