सहकारी बँकांशी निगडीत नवीन कायद्याचा तुमच्या खात्यातील पैशांवर काय परिणाम होणार ? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकारी बँका अद्यापही आरबीआयच्या थेट देखरेखीखाली नव्हत्या, मात्र 24 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता सर्व सहकारी बँका या आरबीआयच्या थेट देखरेखीखाली ठेवल्या जातील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, … Read more

अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात संसदेत पुरवणी अर्थसंकल्प मांडावा – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आता निरर्थक झाला असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून तसे सांगत पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली आहे. नवीन कर आकारणी, कर्ज योजना आणि सुधारित खर्चाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात एक … Read more

Budget 2020 : देशात 100 नवीन विमानतळ; प्रादेशिक संपर्क वाढविण्यावर भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरसीएस-उडान योजनेची घोषणा केली ज्या अंतर्गत 100 प्रादेशिक विमानतळ भारतात बांधले जातील. या माध्यमातून ज्या भागात हवाई संपर्क होणार नाही अशा भागाला हवाई मार्गाने जोडण्याचा सरकारचा मानस आहे. याचा थेट मोठ्या विमानतळांवर परिणाम होईल.एयर कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय कमी होईल आणि पर्यटनाला … Read more

मुंबई, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमवणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे,” अशी बोचरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. काय म्हणाले उद्धव ठाकरे? महाराष्ट्राची घोर निराशा “या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन … Read more

मोदी सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली- पी. चिदंबरम

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्स स्लॅब सवलतीबरोबरच इतरही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रदीर्घ भाषण केलं. अर्थसंकल्पानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए -२ सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेयर मार्केटचा मूड खराब; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली आला

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. परंतु गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स (एलटीसीजी) कराबाबत कोणतीही घोषणा केल्याने बाजाराची मनस्थिती खराब झाली आहे. ज्यामुळे आज व्यापाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 800 अंकांनी खाली आला. त्याचबरोबर निफ्टी 300 अंकांनी खाली आला.

नॉन-गजेटेड पदांकरिता सरकार नेशनल रिक्रूटमेंट एजेंसीची स्थापना करणार; सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग बदलेल

नॉन-गजेटेड पदांच्या भरती प्रक्रियेत सरकार मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२० च्या अर्थसंकल्प जाहीर करताना

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आतापर्यंतच सर्वात लांब भाषण; भाषण अर्धवट सोडून थांबल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्मला यांनी दिलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण. तब्बल अडीच तास भाषण दिल्यानंतर त्यांच्या गळ्याला त्रास होत असल्याने त्यांनी आपले बाकीचे भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्र्यांनी सीतारामन यांना आवाहन करीत अर्थसंकल्प सदनाच्या पटलावर ठेवायला सांगितला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे … Read more

Budget2020Live: वीजचोरी थांबवण्यासाठी सरकार प्रीपेड मीटर बसवणार; आता ग्राहक मोबाईल कंपनीप्रमाणेच वीज कंपनीची निवड करू शकतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील दुसर्‍या अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी वीज क्षेत्रासंबंधी घोषणा करताना म्हणाल्या कि, येत्या तीन वर्षांत देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.तसेच यापुढे वीज ग्राहकांना त्यांची कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. यासाठी २२,००० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अर्थमंत्री आपल्या … Read more

Budget2020Live: मध्यमवर्गाला मोठा दिलासा, सरकारने टॅक्समध्ये केला बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने कर स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. करदात्यांना दिलासा देताना अर्थमंत्री म्हणाले की, आता 5 ते 7.5 लाख रुपये उत्पन्न मिळविण्याकरिता 10 टक्के कर भरावा लागेल. 7.5 ते 10 लाख रुपये मिळविण्याकरिता तुम्हाला 15 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्यासाठी 20 टक्के कर भरावा लागेल. … Read more