.. म्हणून यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा विचार

मुंबई । राज्यावरील कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेलं नाही आहे. या पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा विचार सुरू आहे. याबाबत नागपूर इथली तयारी कितपत आहे याचा आज आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा आग्रह वाढू लागला आहे. नागपूरला अधिवेशन घ्यायचे ठरल्यास सगळा … Read more

शाब्बास!! मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम केलं; हायकोर्टाची कौतुकाची थाप

मुंबई । कोरोना महामारीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असताना कोरोनाच्या थैमानात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असतानाही मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या तणावात आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

‘ओ मुख्यमंत्री महोदय घराबाहेर निघा! तुमच्या एकट्यालाच खातो की काय कोरोना?’ दानवेंचा ठाकरेंना ठोसा

मुंबई । घराबाहेर पडल्यावर एकट्या तुम्हालाचं करोना होतो का? अशी विचारणा भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दानवेंनी खास आपल्या स्टाईलमध्ये शाब्दिक … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी ‘हा’ उपाय ठरू शकतो जीवघेणा; WHO सह ८० वैज्ञानिकांनी दिला गंभीर इशारा

जिनेव्हा । जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं आहे. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी हर्ड इम्यूनिटी तयार व्हायला हवी असं मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. हर्ड इम्यूनिटी म्हणजेच लोकसंख्येचा मोठा भाग हा कोरोनाने संक्रमित व्हायला हवा. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत धोक्याची सुचना दिली होती. याशिवाय जगभरातील ८० वैज्ञानिकांनी, तज्ज्ञांनी हर्ड इम्यूनिटीचा अवलंब जीवघेणा ठरू शकत … Read more

कोरोना काळात सायकल आले ‘अच्छे दिन!’ विक्रीमध्ये लक्षणीय वाढ; खरेदीसाठी ग्राहक ‘वेटिंग’वर

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या आरोग्याविषयी फारच जागरूक झाल्याने सायकलची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सायकलची मागणी नोंदवण्यात आली आहे.सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार (एआयसीएमए) मे महिन्यापासून सप्टेंबर २०२०पर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली आहे. … Read more

चिंताजनक! मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक

मुंबई । मुंबईची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिल आहे. कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे. त्याचा परिणाम आता मुंबईतील रक्तसाठ्यावर दिसत आहे. ही बाब अत्यंत काळजीची आहे. मुंबईत एकूण २७ … Read more

भारत सरकार लवकरच करू शकेल आणखी एक मदत पॅकेजची घोषणा, यावेळी आपल्यासाठी काय खास आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार लवकरच आणखी एक मदत पॅकेज जाहीर करू शकेल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने पुन्हा एकदा मदत पॅकेज देण्याचा पर्याय उघडा ठेवला आहे. मात्र, ते कधी जाहीर केले जाईल आणि त्यामध्ये काय होईल याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी … Read more

‘उद्धवजी तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का?’ राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारणा

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. याशिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी … Read more

धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कबुली

मुंबई । राज्यात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.दरम्यान या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा … Read more

जेव्हा माजी मंत्री मुळक म्हणाले, मला दंड करा!….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘टिकलं ते पॉलिटिकल किस्से’ महाराष्ट्राचे माजी मंत्री, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक लोहगाव विमानतळावर निघाले होते. गाडी खडकीच्या पुढं गेल्यावर एका चौकात पोलिसांनी त्यांच्या गाडीला हात केला. गाडी थांबली. एक पोलीस पुढं आले. त्यांनी सांगितलं,”मास्क घातले नाहीत. दंड भरावा लागेल.” बोलताना मास्क खाली घेतले होते. तेवढ्यात दंडाच्या पावतीच पुस्तक घेऊन … Read more