माढ्याच्या शिंदे बंधूनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

मुंबई प्रतिनिधी | माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीने राजकीय विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय पुनर्वसन व्य्वस्थितीत केले … Read more

या तारखेला पुन्हा सुरु होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा

मुंबई प्रतिनिधी |  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेला मधेच थांबवण्याची नामुष्की भाजपवर आली. कारण महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा महाजनादेश यात्रेला निघणार आहेत. या यात्रेची सुरुवात २१ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातून होणार आहे. तर ३१ ऑगस्टला सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा … Read more

आमदार भालके भाजपच्या वाटेवर ; थोरातांनी घेतली भालकेंची फिरकी

मुंबई प्रतिनिधी | पूराच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल काँग्रेसचे शिष्टमंडळ गेले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भारत भालके बराच वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. शिष्टमंडळ परतल्या नंतर देखील भारत भालके मुख्यमंत्र्यांजवळ काय बोलत होते. याबद्दल तपशील उघड झाला नाही. परंतु भालकेंची भाजप जवळकी कॉंग्रेस नेत्यांच्या देखील नजरेतून लपून राहिली नाही. म्हणूनच भालकेंची … Read more

म्हणून स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिले जाणारे स्नेह भोजन मुख्यमंत्र्यांनी केले रद्द

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९| राज्यात भीषण रूप धरणकरून अवतरलेल्या पूरस्थितीमध्ये राज्यातील काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा सर्व गंभीरप्रकारच्या पार्श्वभूमीवर विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे.  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच … Read more

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५० लाख रुपये

मुंबई प्रतिनिधी : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन  मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत सर्व स्तरांवरून मदतीचा हात पुढे येत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५० लाखांचा  निधी देण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २५ वेगवेगळ्या … Read more

घोर टीकेनंतर फडणवीसांचे तुगलकी सरकार नरमले ; पूरग्रस्तांना देणारा रोखीने मदत

सांगली प्रतिनिधी | राज्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अपयशी ठरले असताना त्यांनी बँक खात्यावर पूरग्रस्तांना मदत जमा करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात सर्वच स्तरातून टीका झाल्या नंतर आता फडणवीस सरकारने मदत रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सरकार ५ हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत पुरवणार असून उर्वरित रक्कम … Read more

पूरपरिस्थिती बिकट आहे कोणीही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी | पूर परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सरकार यावर मात करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत आहे. तरी विरोधकांची सरकार जिथं कमी पडतंय तिथं सरकारला सांगावे याचे राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पूर परिस्थिती बिकट आहे. अद्याप पूर ओसरेल असे दिसत नाही. पुढील काही दिवस … Read more

देवेंद्रा ! अजब तुझे सरकार ; पूरग्रस्तांना मिळणार ऑनलाईन मदत

मुंबई प्रतिनिधी | सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकांना पुराच्या पाण्याने हैराण केले असतानाच सरकार अजब फतवे काढून त्यांच्या चिंतेत वाढ करत असल्याचे बघायला मिळते आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशावर चौफेर खरपूस टीका झालेली असतानाच आता सरकारने नवीन नियम पुढे करून पुरग्रस्तांची डोकेदुखी वाढवली आहे. पुरग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले … Read more

विमानातून घिरट्या घालून काहीच होणार नाही ; प्रकार आंबेडकरांचा फडणवीसांना टोला

मुंबई प्रतिनिधी | गेल्या पाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही पूरग्रस्तांना मदतीची हाक दिली आहे . महापूराने बाधित झालेल्या नागरिकांना मदतीची … Read more

देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या अनेक निर्णयाबद्दल लोकांमधून असंतोष निर्माण होता ना आपण पहिले आहे. अशाच प्रकारचा एक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला असून त्या निर्णयामुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते अशाच लोकांना राज्याच्या पुरवठा विभागाकडून गहू आणि तांदूळ अल्प दारात पुरवले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या … Read more