नोकरी गेल्यानंतर ‘या’ सरकारी योजनेंतर्गत तुम्हाला 3 महिन्यांसाठी मिळेल 50% पगार, अधिक माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने अलीकडेच कर्मचारी राज्य विमा अधिनियम (ESIC Act.) अंतर्गत 30 जून 2021 साठी ‘अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना’ ची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारनेही पेमेंट बाबतही अधिसूचित केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांना काही सवलतीसह 50 टक्के बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. 31 डिसेंबरपूर्वी नोकरी … Read more

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना 50% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 40 लाखाहून … Read more

बेरोजगारांना मोदी सरकारची भेट! आता 3 महिन्यांसाठी दिला जाईल अर्धा पगार, तुम्हालाही याचा कसा फायदा होईल ‘हे’ जाणून घ्या*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या काळात मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. पगाराअभावी कोट्यवधी लोकांना उपजीविकेबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या सर्व बेरोजगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आणली आहे. या कोरोना कालावधीत जर कोणी बेरोजगार असेल तर त्याला बेरोजगारी भत्ता मिळेल. या योजनेचा फायदा घेण्यास आपण कसे सक्षम होऊ … Read more

गुड न्यूज! कोरोनामुळं नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकार देणार बेरोजगारी भत्ता, जाणून घ्या नियम व अटी

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने हजारो कामगारांनी नोकऱ्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. गेल्या तीन-चार महिन्यात कोरोना व्हायरसमुळे ज्यांचे रोजगार गेले आहेत अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळा (ESIC) अंतर्गत अशा लोकांना बेरोजगार भत्ता मिळणार आहे. कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली त्यांना बेरोजगार भत्ता … Read more

आता 21 हजार पर्यंत पगार असणाऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळेल कौटुंबिक पेन्शनचा लाभ, अशा प्रकारे करा नोंदणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक योजना चालविते आहे, जिचे नाव राज्य कर्मचारी विमा योजना म्हणजे ESIC आहे. ESIC कर्मचारी विमा योजना ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठीची आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेत 10 ते 20 कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी काम करतात, तिथे ही योजना लागू आहे आणि ही योजना … Read more

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या #HelloMaharashtra