एकरमकमी एफआरपी जमा : रयत- अथणीचे 2 हजार 925 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील शेवाळेवाडी-म्हासोली (ता. कराड) येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन 2 हजार 925 रुपयांप्रमाणे एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचीही बिले बँक खातेवर जमा केल्याची माहिती अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली. रयत … Read more

सह्याद्रीवरील आंदोलनापूर्वी रयत क्रांतीचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकार मंत्र्यांच्या कारखाना गट ऑफिससमोर रयतची एकरकमीसाठी घोषणाबाजी केली. रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून आज बुधवारी दि. 17 रोजी ठिय्या मारण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी रयत क्रांतीचे नेते सचिन नलवडे यांच्यासह आंदोलकांना घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले. रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांना पोलीस गाडीतून बनवडी येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या गट ऑफिसवर आणण्यात आले. … Read more

ऊस उत्पादकांना सामोरे न जाता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पळ काढला : बी. जी. पाटील

Balasheb Patil Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आम्ही काल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेवून रॅली काढून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आलो होतो. आमची मागणी रास्त व कायद्याने होती. 14 दिवसात एफआरपीची मिळावी, तसेच जो नफा राहतो त्याच्यामध्ये दोन हप्त्यात रक्कम मिळावे. मात्र, दुर्देवाने कालचा दिवस लोकशाहीतील काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल, लोकशाही मार्गाने ऊस उत्पादक मागणी करत होते. … Read more

मालाची काटेमारी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कारखान्यावर कारवाई करणार – कृषिमंत्री दादा भुसे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाची सध्या व्यापाऱ्यांकडून काटेमारी केली जात असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. तर एफआरपीचा प्रश्न आहे. याबाबत आज राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काटेमारी करणाऱ्या व्यापारी व एफआरपी न देणारये कारखाने यांना इशारा दिला. “शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांच्या मालाची काटेमारी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असून … Read more

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून 200 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Loknete Balasheb Karkhana Patan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2020-21 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या हप्त्यापोटी आत्तापर्यंत प्रतिटन 2 हजार 330 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून प्रतिटन 200 रुपये प्रमाणे होणारा एफआरपीपोटीचा हप्ता मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला असल्याची … Read more

..तर आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल ; ऊस एफआरपी वरून सदाभाऊ खोत यांचा सहकारमंत्र्यांवर निशाणा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | सातारयातील कोरेगाव तालुक्यात जळगाव येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वीजबील माफी आणि ऊसाची FRP या प्रमुख मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना इशारा दिला आहे..येत्या 15 दिवसात ऊसावरील FRP ची … Read more

केंद्राने हक्काचे थकीत 1500 कोटी रुपये द्यावेत अन्यथा यंदा साखर कारखाने चालवणे कठीण- शंभुराज देसाई

सातारा । सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्र सरकारकडे कारखान्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 1500 कोटी एवढी थकीत रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळं ही रक्कम लवकरात लवकर कारखान्यांना द्यावी अशी विनंती देसाई यांनी केंद्राला केली. ”८० टक्के कारखान्यांनी … Read more

मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले हे 4 मोठे निर्णय, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईएच्या बैठकीत चार प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वीज क्षेत्र, विमानतळ आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उसाची एफआरपी दर क्विंटल दहा रुपये केली आहे. या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती एजन्सीची घोषणा केली आहे. या … Read more

ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक रद्द करा! राजू शेट्टींची मुख्य सचिवांना पत्राद्वारे मागणी

कोल्हापूर ।  ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक उद्या शुक्रवारी घेण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतला असून ती रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक झाल्यानंतरच ही बैठक व्हावी, असेही शेट्टी यांनी पत्रात सुचवले आहे. राजू शेट्टी यांनी अजोय मेहता यांना पत्र … Read more

सरकार ‘या’ शेतकऱ्यांना राहत पॅकेज देण्याच्या तयारीत; लवकरच होऊ शकते घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार आता एक खास मदत पॅकेज तयार करीत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांच्या या रिलिफ पॅकेजमध्ये बफर स्टॉकवरील सब्सिडी, एक्सपोर्ट सब्सिडीसह ४ महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेचा एमएसपी वाढवण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे साखरेचा एमएसपी हा प्रति किलो २ रुपयांनी वाढू शकतो. … Read more