राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, वाऱ्यावर सोडणार नाही : एकनाथ शिंदे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या राज्य सरकार पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही. ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या भागाचा महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामा करावा तसेच लगेच कामाला लागावे,” असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more