महाविकास आघाडी सरकारने ‘महापोर्टल’ केलं बंद; ४ नव्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया
मुंबई । राज्यात ‘महापोर्टल’च्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने आता हे ‘महापोर्टल’ स्थगित करत ४ नव्या कंपन्यांची भरती प्रक्रिया करण्यासाठी निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या सदर ४ कंपन्यांद्वारे पुढील ५ वर्षे पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद … Read more