मोदी स्मृती इराणीसमोरच म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी’; अन एकच हशा पिकला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही उपस्थित होत्या. मोदींनी मुलांना यशाचा कानमंत्र दिला. तसेच मुलांना हसविले ही. मोदींनी मुलांना अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी मोदींनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसमोरच ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेचाही उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये हास्याचे … Read more

#Budget2020: पेन्शन धारकांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पात कर सवलत ५० हजार रुपयांपर्यंत वाढू शकते

निवृत्तीवेतनातून मिळणार्‍या मासिक उत्पन्नावर सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात निवृत्तीवेतन धारकांना मोठा दिलासा देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविला आहे. या प्रस्तावात सध्याची सूट मर्यादा 15,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली निवडणुकांसाठी अवघ्या २ आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना दिल्लीतील सामान्य नागरिकांनीही प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. रिक्षावाले, सामान्य नागरिक, डॉक्टर्स, शिक्षक यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची निवडणूक मोहीम हाती घेतली असून हटक्या पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात #केजरीवालनामहै_उसका हा मथळा ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडिंग हॅशटॅगमध्ये … Read more

देशात आर्थिक आणीबाणी, मोदींनी घरगुती अर्थव्यवस्थेचे तुकडे केले – राहुल गांधी

टीम हॅलो महाराष्ट्र : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात प्रचंड महागाई, प्राणघातक बेरोजगारी आणि घसरणारा जीडीपी यामुळे ‘आर्थिक आणीबाणी’ची स्थिती निर्माण झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. कमरतोड़ महंगाई, जानलेवा बेरोजगारी और गिरती GDP ने ‘आर्थिक … Read more

कराडचा ‘गलीबॉय’ नोमान खानच्या रॅपमधून मोदी सरकार धारेवर

मागील वर्षी आलेल्या गलीबॉय या चित्रपटाने अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला खिळवून ठेवलं होतं. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांची गोष्ट गलीबॉयमध्ये समर्पकपणे दाखवण्यात आली होती. या चित्रपटानंतर देशभरात रॅप गाण्याची चलती दिसून येऊ लागली. वास्तव घडामोडींवर, देशातील बऱ्या-वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करून रॅप गाणं रचले जाऊ लागले. असाच एक प्रयत्न सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नोमान खान यांनी केला आहे.

चांद्रयान -3 ला सरकारने दिली मान्यता; या वर्षीच लाँच होणार चांद्रयान 3 !, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : अंतराळ जगात भारतीय अंतराळ संस्था इस्रो (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन (के. सिवान) म्हणाले की, सरकारने चंद्रयान -3 ला मान्यता दिली आहे. या प्रकल्पावर वेगवान काम सुरू आहे. ते म्हणाले की दुसऱ्या अंतराळ बंदराच्या जागेचे संपादन सुरू करण्यात आले आहे. बंदर तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न … Read more

मोदी सरकारकडून नवीन वर्षाची भेट, बँकेशी संबंधित ‘ही’ सेवा 1 जानेवारीपासून मोफत

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) फी चा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्या म्हणाल्या की, जानेवारीपासून 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय क्यूआरमार्फत पेमेंटची सुविधा … Read more

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला(NPR) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी, काय आहे NPR?

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला(NPR) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, एप्रिल ते सप्टेंबर २०२० पर्यंत ही जनगणना केली जाईल. जनगणनेत कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. जो कोणी भारतात राहतो त्याची गणना केली जाईल. यासाठी एक खास अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. एनपीआर अंतर्गत भारतीय नागरिकांच्या बायोमेट्रिकची नोंद केली … Read more

कांद्याची उणीव केंद्र सरकार लवकरच भरून काढणार; १२ हजार मेट्रिक टन कांदा करणार आयात

केंद्र सरकारने अतिरिक्त १२ हजार ६६० मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केला आहे. हा कांदा २७ डिसेंबर पासून भारतात येण्यास सुरूवात होणार आहे. याचबरोबर आता आयात केल्या जाणाऱ्या एकुण कांद्याचे प्रमाण हे जवळपास ३० हजार मेट्रिक टन पर्यंत पोहचले आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून गुरूवारी ही माहिती देण्यात आली.