अजोय मेहता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशात लोकसभेची आचारसंहिता सुरु असल्याने त्यांची या पदी नियुक्ती नकरता त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अजोय मेहता यांची येत्या एक दोन दिवसात राज्यांच्या मुख्य सचिव पदी नेमणूक केली … Read more

दोन्ही जागी निवडून आल्यावर तुम्ही कोणती जागा सोडणार ; आंबेडकर म्हणतात…..

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि सोलापूर आणि अकोला येथील लोकसभा उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही  जागी निवडून आल्यास कोणती जागा सोडणार या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे. पत्रकारांनी असा प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी फक्त एक स्मितहस्य केले आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणी निवडून आल्यावर कोणती जागा सोडणार या प्रश्नाचे उत्तर देताना प्रकाश … Read more

धक्कादायक! पोलीसांच्या हाप्त्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Untitled design

उल्हासनगर प्रतिनिधी |पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्लासनगर येथे उघडकीस आला आहे. हप्ता मागत असलेल्या पोलीसांचा त्रास सहन होत नसल्याने तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. सतीश खेडकर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो हॉटेल चालक आहे. त्याला पोलीस हप्ता मागून सतत त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आपले … Read more

मोदी नाही ना पवार नाही ‘ हा ‘ नेताच होऊ शकतो पंतप्रधान ; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला अंदाज

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शरद पवार ,ममता बानर्जी ,मायावती, चंद्राबाबू नायडू यांची नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत असली तरी शरद पवार यांचेच नाव सध्या अधिक चर्चेत आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना शरद पवार पंतप्रधान पदाच्या लायक वाटत नाहीत. म्हणून त्यांनी देखील आपला पंतप्रधान पदावरच अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा पुढील पंतप्रधान राहुल गांधी अथवा नरेंद्र मोदी होऊ शकत नाही. … Read more

धनंजय मुंडे म्हणतात ; लोकसभेच्या आम्ही एवढ्या जागा जिंकणार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल आपला अंदाज व्यक्त आहे. एका वृत्त वहिनीसोबत साधलेल्या संवादात धनंजय मुंडे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाआघाडी राज्यात २५ ते २९ जागा शकते असा अंदाज धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा … Read more

शरद पवारांनी लोकसभा निकालाआधीच सुरु केली विधानसभा निवडणुकीची तयारी

Untitled design

  मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला सहा महिन्याचा अवकाश असताना दिखील शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत आमदारांची विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाना देखील पाचारण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देखील हि बैठक आयोजित करण्यात … Read more

नक्षली हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे : रामदास आठवले

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |नक्षलवादी हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत विरोधांनी राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांच प्रमाणे या हल्ल्याचे राजकारण नाही केले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवादी हल्ले कोणतेही सरकार असले तरी होतच असतात त्यामुळे आपण अशावेळी सरकारवर टीका नकरता सरकारच्या पाठीशी उभा राहिले … Read more

RBI ने प्रदर्शित केले २० रुपयांच्या नव्या नोटेचे फोटो ; ‘या’ आहेत नव्या नोटेची विशेषता

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |भारतीय रिजर्व बँकेने नवीन २० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे. त्याचे फोटो आज RBIने प्रदर्शित केले आहेत. या नोटा फिकट पोपटी रंगाच्या असणार आहेत. तसेच या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नूतन गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे आहे. RBI to issue new Rs 20 denomination banknotes Read @ANI Story | … Read more

‘ब्रेकअप’ माध्यमात जाहीर करण्याआधी दीपिकाने मला एक फोन करायचा होता ; रणवीरने व्यक्त केली भावना

Untitled design

बॉलीवूड मुंबई | रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या जोडी बद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अद्याप हि खूप क्रेज आहे. आज हि त्यांना एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते तरसत असतात. दोघामध्ये ब्रेकअपहोऊन खूप दिवस झाले तरी ते दोघे एकत्रित आल्यावर त्यांचे चाहते सुखावतात. ब्रेकअप नंतर देखील दोघांनी चांगले मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला असल्याने ते एकत्रित येत असतात. जेव्हा … Read more

सावधान ! दहशतवादी हल्ल्याची आहे शक्यता ; मुंबईसह महाराष्ट्राला हाय अलर्ट

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता भारत देखील दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यत आहे. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोन करून भारतात दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे. राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार भारतात आठ राज्यात दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यता … Read more