पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनावर शशी थरुर म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी तेच जुने शेर नव्या नावाने पुन्हा विकले असे,म्हंटले आहे . यासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने एक ग्राफिक शेअर … Read more

मोदींचं भाषण ऐकून नेहमीच प्रेरणा मिळते; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऐकून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. जब भारत के प्रधानमंत्री @narendramodi बोलते … Read more

केंद्रानं देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं ताब्यात घ्यावं- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । केंद्र सरकारनं देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे पडून असलेलं सोनं कर्जरूपानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील अर्थकारण ठप्प पडलं असून त्याला चालना देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय केंद्र सरकारला सुचवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत … Read more

‘आत्मनिर्भर भारत’ची बीजे ‘एनडीए-१’च्या कार्यकाळातच रोवली गेली- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’चा पुनरुच्चार केला होता. दरम्यान, केंद्रात २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए-१ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार) च्या कार्यकाळाच ‘आत्मनिर्भर भारत’ची बीजे रोवली गेली. समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेल्या सुधारणा आज चांगले परिणाम दाखवत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं आहे, पण..’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पुरेसं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च … Read more

… म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सॉरी’

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून पॅकेजसंदर्भात माहिती देताना … Read more

मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर मनसेनं केला ‘हा’ परखड सवाल

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मनसेनं आर्थिक पॅकेजवरून भाजपला टोला हाणला आहे. मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची … Read more

काल मोदींनी फक्त एक हेडलाइन आणि एक कोर पान दिलं- पी. चिदंबरम

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त एक ‘हेडलाइन आणि … Read more

तर लाईव्ह भाषण करून जनतेला गोंधळात टाकताच कशाला?; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

मुंबई । काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज … Read more

कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.

संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी भरून काढण्याच्या काळजीसाठी देखील वेळ नाही आहे. धोरण तयार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्व करण्याची खूप गरज आहे.