“मोदींचा वेताळ, केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो”

Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय तपास यंत्रणेवरून विरोधकांकडून मोदी सरकारवरती निशाणा साधला जात आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसकडून पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्विट करीत “राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि … Read more

सुरेश प्रभूंचा राजकारणातून संन्यास; आता ‘या’ क्षेत्रात करणार काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपमधील विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश प्रभू यांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे त्यांनी राजकारणातून संन्यास घेत असून कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करणार, असे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी जेव्हा रेल्वेमंत्री … Read more

25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प ; अशोक चव्हाणांचा केंद्र सरकावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “यंदाच्या अर्थसंकल्पात भाजपच्या जुन्या घोषणांना मूठमाती देण्यात आली आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका … Read more

आजचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा; अर्थसंकल्पावरून राजू शेट्टी यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचा खुशाल समर्थन करावे. हा अर्थसंकल्प … Read more

“अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प”; केंद्रीय अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांची टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना कोणताही नव्याने दिलासा देणारी घोषणा केली नाही. हा अर्थसंकल्प … Read more

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून गोव्यात प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान आज काँग्रेसच्यावतीने गोव्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवनिशाणा साधला. “भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे, अशी टीका … Read more

पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सोनिया गांधींना पत्र; केली ‘ही’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर वक्तव्यावरून भाजप नेते आक्रम झाले. काल पटोले याच्यावर टीका केल्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अपात्र लिहले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना तत्काळ पदावरून बरखास्त … Read more

नाना पटोलेंना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलणाऱ्या पटोलेंना नागपुरात मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे,” अशी टीका बनवकुळे यांनी केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद … Read more

“नरेंद्र मोदी कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झालेले नाहीत”

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा कौतुकास्पद आणि आदर तीथ्यपूर्वक बोलले जाते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत बोलताना भाजप नेते तथा खासदार कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. “पाकव्याप्त काश्मीर हा भारतात फक्त नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यामुळे महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही. नरेंद्र मोदी हे कांदा-बटाट्याचे … Read more

‘देवगिरी’च्या सिद्धेशला ‘पंतप्रधान ध्वज’ स्वीकारण्याचा मान

औरंगाबाद – प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री रॅलीमध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले. या संघातील देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धेश आप्पासाहेब जाधव यांना ‘प्राइम मिनिस्टर्स बॅनर’ (पंतप्रधान ध्वज) स्वीकारण्याचा मान मिळाला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मानाचा ध्वज स्वीकारला. देवगिरी महाविद्यालयाच्या 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चा कॅडेट सिनिअर … Read more