‘देवगिरी’च्या सिद्धेशला ‘पंतप्रधान ध्वज’ स्वीकारण्याचा मान

औरंगाबाद – प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री रॅलीमध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले. या संघातील देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धेश आप्पासाहेब जाधव यांना ‘प्राइम मिनिस्टर्स बॅनर’ (पंतप्रधान ध्वज) स्वीकारण्याचा मान मिळाला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मानाचा ध्वज स्वीकारला. देवगिरी महाविद्यालयाच्या 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चा कॅडेट सिनिअर … Read more

अभिमानास्पद ! सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आर्मी सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये … Read more

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधानांसमोर बैठक; लसीकरणाची दिली माहिती

collector

औरंगाबाद – देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण खूप कमी झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील उपाययोजनांची आढावा बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक … Read more

औरंगाबादेत साकारली नरेंद्र मोदी यांची 31 फुटाची इकोफ्रेंडली प्रतिमा

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त औरंगाबादमध्येही विविध कार्यक्रम अजूनही घेतले जात आहेत. या मालिकेत नुकताच आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी यांची भव्य इकोफ्रेंडली प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील … Read more

नारायण राणेंना मिळाली ‘या’ केंद्रीय मंत्रीमंडळाच्या खात्याची जबाबदारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. यामध्ये नारायण राणे यांना … Read more

उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधान होण्याची ‘ती’ ताकदचं नाही!- रामदास आठवले

मुंबई । उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची ताकद नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण … Read more

PM स्वानिधी योजना : ४८,००० पथ विक्रेत्यांसाठी शासनाने मंजूर केले कर्ज, ‘या’ लिंकवर जाऊन करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील विविध राज्यातील जवळपास १,५४,००० पथ विक्रेत्यांनी पंतप्रधान स्वानिधी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला होता त्यातील ४८,००० लोकांचे कर्ज मंजूर झाले आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना ही कोरोना विषाणूमुळे रोजगार बुडालेल्या विक्रत्यांसाठी सरकारने भांडवल देण्यासाठी १ जून २०२० ला ही योजना सुरु केली होती. शहरी आणि ग्रामीण भागातील ५० लाखाच्या आसपास पथ विक्रेत्यांना … Read more

Atal Pension Yojana | सरकारने शिथिल केले नियम, आता २.२८ लोकांना मिळेल अधिक फायदा 

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत रोज ७ रुपये वाचवून ६० वर्षे वयानंतर महिन्याला ५,०००रु पेन्शन मिळू शकणार आहे. याचा अर्थ वर्षाला ६० हजार रुपये मिळू शकतात. या योजनेत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या पेन्शन योजनेत आता वर्षभरात केव्हाही आपण पैसे वाढवू अथवा कमी करू शकणार आहोत. १ जुलै पासून … Read more

पंतप्रधान मोदी सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत; पण… – सामना

मुंबई । पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळण्यात आली आहेत. मात्र त्याचबरोबर साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या असं म्हणत भाजप … Read more

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र; साखर उद्योगाला उभारणी देण्यासाठी केल्या ‘या’ मागण्या

मुंबई । कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन मुले अनेक उद्योग धंद्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. याला साखर उद्योगही अपवाद नसून कोरोनामुळे साखर उद्योगही आर्थिक संकटात सापडले आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पात्र लिहिले आहे. सदर पात्रातून पवार यांनी साखर कारखान्यांची सद्यस्थितीचे वर्णन केले असून साखर उद्योगाला … Read more