भाजप समर्थकांकडूनच पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका?; ‘या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक व्हिडिओ शेअर करीत … Read more

तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही; राजू श्रीवास्तवचा थेट काँग्रेसला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत थेट कॉंग्रेसलाच इशारा दिला आहे. ‘नेहमी लक्षात … Read more

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा तर हात नाही ना?; पटोलेंचा थेट गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनकर्त्यामुळे १५- २० मिनिटे एका जागी अडकून राहावे लागले. यावरून देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या घटनेमागे हात असल्याचा आरोप करीत शंका व्यक्त केली … Read more

पंतप्रधानांच्या सभेला सर्वच खुर्च्या रिकाम्या? म्हणुनच मोदींनी सुरक्षेचं कारण देत पळ काढला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत कोणतीही गोष्ट घडली कि त्याची जोरदार चरचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर होते. अशात पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या घटनेचीही चर्चा होऊ लागली आहे. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. या घटनेवरून काँग्रेसनेही … Read more

पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाब दौऱ्यातील घटनेवरून केली ‘ही’ चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या प्रकारावर त्यांनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून कालच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ … Read more

‘मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला, नौटंकी करणे तुमचा स्वभावच ; चंद्रकांतदादांचा पटोलेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या गंभीर घटनेवरून काँग्रेस नेत्यांनी टोला लगावला. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला नौटंकी असे म्हटल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पटोलेंना इशारा दिला. पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी … Read more

पंतप्रधान मोदी प्रचंड अहंकारी; राज्यपालांनीच साधला निशाणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो असता मला त्यांच्यातील अहंकार दिसला असा बेधडक आरोप भाजपचेच नेते आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर कृषी कायद्यांबाबत मोदींशी चर्चा करताना पाच मिनिटातच माझा वाद झाला असेही ते म्हणाले. थेट भाजपच्या राज्यपालांनीच पंतप्रधानांवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपच्या गोटात … Read more

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार”; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता लक्षात घेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम प्रमुख तथा हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” अशी टीका करीत ओवेसी … Read more

मर्सिडीज बेन्झ घेतल्याने आतातरी फकीर म्हणवून घेऊ नये; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर आणिक कर्णनै विरोधकांकडून टीका केली जाते. या दरम्यान आता मोदींवर एका नव्या कारणांनी टीका केली जाऊ लागली आहे. ती म्हणजे त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या मर्सिडीज बेन्झ गाडीवरून होय. याच कारणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 … Read more

कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक

Nawab Malik modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार असेल असे नवाब मलिक यांनी म्हंटल . नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी लोकांना सोशल डिस्टन्सिंग … Read more