महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता…; राणेंची ट्वीटद्वारे टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापण झाल्यापासून भाजपचे नेते नितेश राणे यांच्याकडून काही ना काही कारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडी सरकारवर टीका केली जाते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांबाबत चिंता व्यक्त केल्या नंतर नितेश राणे यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता आहे. पण त्यांच्याच … Read more