… अन्यथा भारताचाही पाकिस्तान झाला असता; संजय राऊतांचे सूचक विधान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सावरकरांच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचे … Read more