साताऱ्यात खासदार उदयनराजे पुन्हा संतापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत म्हणाले की…

Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या जिल्ह्यात शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका असल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. अशात राजकीय नेते मंडळीही निवडणुकीत घडणाऱ्या घडामोडीवरून संतापत आहेत. आज साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे यांचा आक्रमक पावित्रा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाला. सातारा बाजार समितीत APMC पात्र शेतकऱ्यांचे … Read more

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्हीच जिंकणार : सत्यजितसिह पाटणकर

satyajitsingh patankar news

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर यांच्या गटात लढत होत आहे. या निवडणुकीत विजय नक्की कोणाचा होणार हे दि. 20 एप्रिल नंतर स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी पाटण कृषी उत्पन्न … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत भोसलेंसोबत युती का? बाळासाहेब पाटलांनी सांगितलं नेमकं कारण…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रितपणे उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसलेंसोबतच्या नेमकी युती कोणत्या उद्देश्याने केली यामागचे कारण आ. पाटलांनी स्पष्ट केले. “आम्हाला ही निवडणूक काय नवीन नाही. आमच्यात काही राजकीय संदर्भ बदलले … Read more

Satara News : …तर मी माझ्या मिश्या आणि भुवया काढून टाकेन; उदयनराजेंचे थेट शिवेंद्रराजेंना चॅलेंज

Udayanraje Bhosale Shivendraraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यात दोन राजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. उदयनराजे यांच्या गटाकडे असणाऱ्या सातारा पालिकेतील कारभारावरून आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यान, या आरोपांना उदयनराजेंनी उत्तर दिले असून त्यांनी थेट शिवेंद्रराजेंना चॅलेंज दिले आहे. … Read more

देश वाचविण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज; रणजितसिंह देशमुखांचा भाजपवर हल्लाबोल

Ranjitsinh Deshmukh Narendra Modi

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारने संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या डोंगराखाली गाढले आहे. सामान्य जनता व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी भाजपवर केला. सातारा जिल्ह्यातील वडूज येथे खटाव तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व … Read more

उरमोडीच्या पाण्यात अंघोळी करणाऱ्यांनी माण-खटावला पवारांमुळे पाणी आले हे विसरू नये; प्रभाकर देशमुखांचा गोरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या व्यक्तीने यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने यशवंतनीतीने चालताना देशात आपल्या कर्तृत्वाने योगदान दिले. त्यांच्याबद्दल बोलताना जरा बोलणाऱ्यांनी देखील भान बाळगणे गरजेचे आहे. ज्या उरमोडीच्या पाण्यात नेहमी अंघोळीचा कार्यक्रम करतात. त्यांनी माण-खटावमध्ये खासदार पवार यांच्या प्रयत्नामुळे पाणी आले आहे हे विसरू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार … Read more

जिहे-कटापूर योजनेसाठी काहीच केले नाही हा आरोप खोटाच, मी मंत्री असतानाच निधी मंजूर : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Mahesh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जिहे-कटापूर योजनेसाठी 289 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी आमदार आणि जलसंपदामंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्यानेच आज नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप खोटा असून मी मंत्री असतानाच या योजनेसाठी … Read more

राजकीय दंगलीत तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी; राज ठाकरेंचं मराठी भाषिकांना आवाहन पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राजकीय सत्तासंघर्षाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला पक्ष आहे. परंतु सध्या जी राजकीय दंगल सुरु आहे त्यावरुन भाषेचं पुढे काय होईल? असा … Read more

देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री; नवनीत राणा यांचे मोठे विधान

Devendra Fadnavis Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. यात काडीमात्र शंका नाही, असे मोठे विधान खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती येथे केले. त्याच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Chhagan Bhujbal Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या नाईक मुद्यांवरून तापलेलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील चिन्हांवरून सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. “बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केलेली … Read more