पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! हे उमेदवार रिंगणात

मुंबई । विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा (Teacher and Graduate Constituency Election 2020) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप (BJP), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), मनसे (MNS), वंचित आणि बंडखोरांची लगबग सुरु झाली आहे. यावेळी त्या-त्या पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, राष्ट्रवादी, भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे पुण्यातील लढत.. संग्राम देशमुख … Read more

तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर अर्णब गोस्वामी झाले आक्रमक ; उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका … Read more

खासदार श्रीनिवास पाटील भात काढणीत व्यस्त ; कुटुंबीयांसमवेत केली भाताची कापणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भात कापणी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांचे शेतीवर प्रेम कायमच आहे. त्यांच्या शेतात सध्या भाताचे चांगले पीक आले आहे. या कामात त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी मदत केली. सर्व कुटुंबीयांचे फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या गोटे कराड येथील शेतात उत्तम … Read more

अशोक चव्हाणांना हटविण्याची मागणी केल्यानेच माझी नियुक्ती रद्द केली ; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षण … Read more

बिहारचं यश हा तर मोदींच्या नेतृत्वाचा विजय, पंकजा मुंडेंनी फडणवीसांचं टाळलं नाव

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर राज्यातील बहुतांश नेत्यांकडून विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना, नक्कीच त्यांनी सुत्र हलवली असतील, त्यांचे अभिनंदन असे म्हटले. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बिहार निवडणुकांचे यश … Read more

अखेर अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. (Supreme Court grant interim bail to Arnab Goswami) सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे … Read more

‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास आम्हीचं निवडून येऊ’; चंद्रकांत पाटलांचा दृढ विश्वास

पुणे । बिहार निवडणुकीत भाजपाचा विजय मिळाल्यावर राज्यातील भाजप नेत्यांनाही पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत. ‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वास भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. मी भविष्यकार नाही, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, असं म्हणत … Read more

फक्त ‘एवढं’ करा! मी भाजपमध्ये जाण्यास तयार; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

अहमदनगर । केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी … Read more

… मग उद्धव ठाकरेंनाही अटक करणार का? सुप्रीम कोर्टात हरिश साळवेंची अर्णव गोस्वामींच्या बाजूने जोरदार बॅटिंग

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुनावणी होत आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीत वकील हरिश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार … Read more

‘आम्ही जेव्हा टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते’; संजय राऊतांचा भाजपवर जबरदस्त पलटवार

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, … Read more