वेळेचा सदुपयोग ! होम क्वारंटाइन केलेले ऊसतोड मजूर करत आहेत वृक्ष संवर्धन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे तब्बल दीड महिन्यापासून चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे घराघरात बसलेल्या व्यक्तींना उद्योग नसल्याने ते वैतागले आहेत व त्यांचा वेळ जात नसल्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आज आपण ऐकत आहोत. त्यातून त्यांना नैराश्य येत असल्याच्या बातम्या ही येत आहेत. समजा तुम्ही स्वतःच्या गावात व त्यातही जिल्हा परिषद शाळेमध्ये होम क्वारंटाईन केले आहात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही … Read more

चित्रपटाच्या दुनियेपासून २० वर्ष दूर राहून रामानंद सागरचा ‘कृष्ण’ करत आहे ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊनमुळे टीव्हीवरील ८० आणि ९० दशक आठवण्यास भाग पाडले आहे. रामायण आणि महाभारतानंतर आता टीव्हीवर रामानंद सागर यांचा जय श्री क्रिष्णा हा कार्यक्रम लवकरच येणार आहे. दोन्ही धार्मिक मालिकांना मिळणारे प्रेम. त्याला पाहिल्यानंतर दूरदर्शनने निर्णय घेतला आहे की लवकरच ‘जय श्री क्रिष्णा’ टीव्हीवर सुरू होईल. रामायण आणि महाभारतामुळे लोकांच्या मनात … Read more

शोलेचा ‘रीमेक’ करणार का? दिग्दर्शक रमेश सिप्पी काय म्हणाले ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडला सध्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रीमेक करण्याचे वेड लागले आहे पण भारतीय चित्रपटसृष्टीला शोले हा एक संस्मरणीय चित्रपट देणारे चित्रपट निर्माता रमेश सिप्पी यांना मात्र असे वाटत नाही.४५ वर्षांपूर्वी तयार झालेल्या या चित्रपटाचा रिमेक करण्याच्या बाजूने ते नाहीयेत. रमेश सिप्पी यांनी आयएएनएसला सांगितले की,”शोले ‘पुन्हा तयार करण्यास मी उत्सुक नाही, जोपर्यंत एखाद्याने … Read more

रामायणातील रावणाच्या भुमिकेसाठी अमरिश पुरींना आली होती पहिली ऑफर, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेची मागणी लक्षात घेता रामायण दूरदर्शनवर प्रसारित केले गेले.रामच्या भूमिकेत अरुण गोविल, सीताच्या भूमिकेत दीपिका चिखलिया, लक्ष्मणच्या भूमिकेत सुनील लाहिरी तर रावणच्या भूमिकेत अरविंद त्रिवेदी यांच्या अभिनयाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.रामायण प्रसारित होईपर्यंत या सर्व अभिनेते-अभिनेत्रींनीही सोशल मीडियावर वर्चस्व राखले होते. मात्र, आता रामायण मालिकेविषयी रोज एक … Read more

जुही चावलाला आली होती महाभारतातील द्रौपदीच्या भुमिकेची ऑफर, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान अनेक जुने टीव्ही शोज् दूरदर्शनवर पुन्हा रिलीज झाले आहेत.त्यापैकी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ला सर्वाधिक पसंत केले जात आहेत.दरम्यान,आम्ही या आवडत्या धार्मिक कार्यक्रमांशी आणि त्यांच्या कलाकारांशी संबंधित काही मनोरंजक कथा आम्ही सतत आपल्यासाठी घेऊन येत आहोत.त्याचबरोबर आम्ही तुम्हाला नुकत्याच जबरदस्त चर्चेत असलेल्या ‘महाभारत’च्या कलाकारांशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. ‘महाभारत’ … Read more

नरेंद्र मोदी अन् अडवाणींसोबत रामायणातील सीताचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूरदर्शनवरील बहुचर्चित टीव्ही सीरियल ‘रामायण’ या देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान परत दाखविण्यात येते आहे तेव्हापासूनच या शोचे प्रमुख कलाकार आजच्या तरूण पिढीमध्ये लोकप्रिय होत आहेत.या शोमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचे एक जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या छायाचित्रामध्ये दीपिका पीएम नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत बसलेली … Read more

रामानंद सागर यांनी रामायणात न घेतलेला हा वेताळ कोण होता? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल दूरदर्शनवर पुन्हा दाखविण्यात येणारी मालिका रामायण, विक्रम बेताल आणि रामानंद सागर यांची बरीच चर्चा होत आहे. त्यांच्याबद्दल अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. असे सांगितले जात आहे की रामानंद सागरला रामायणसाठी फायनान्सर मिळत नव्हता, म्हणून त्याने प्रथम विक्रम बेतालची निर्मिती केली. प्रेम सागर यांनी सांगितले की अरुण गोविल (राम), दारा … Read more

दर्शकों की खास मांग पर ‘शक्तिमान’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारत सध्या लॉकडाऊन आहे. घरात बसून लोकांचा वेळ चांगला जावा म्हणून सरकारने रामायण, महाभारतासारख्या लोकप्रिय मालिकांचे पुनःप्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर गतकाळात दूरदर्शनवर लोकप्रिय असलेल्या बऱ्याच मालिकांचं पुनःप्रक्षेपण सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीत सर्वात आघाडीवर एकाच मालिकेचं नाव होत ते म्हणजे शक्तिमान. त्यामुळं ‘दर्शको … Read more