आता फक्त रजिस्‍टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग सेंटर्समधूनच वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक असणार

Cars

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून सरकारने रजिस्‍टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग स्‍टेशनमधून वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक केले आहे. याशिवाय इतर कोणत्याही फिटनेस सेंटर्समधील फिटनेस व्हॅलिड असणार नाही. यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी मुदत ठेवली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग … Read more

‘या’ कारणामुळे भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही निवड

bhuvneshwar kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारची निवड न झाल्याने क्रिकेटप्रेमींनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. भुवनेश्वर कुमारने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसह आयपीएलमध्ये शानदार बॉलिंग केली आहे. त्याच्या या … Read more

या रंगाच्या भाज्यांचा आपल्या आहारात करा समावेश

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आहारातील रंगाची कल्पना हि खरं असलं तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आहारातील रंगाचा केला जावा. कोणत्याही प्रकारचा आहार घेताना त्यामध्ये विशिष्ट प्रकारची चव आणि गंध आणि कलर असेल तर तो पदार्थ हा आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे रंगाच्या शिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. रंग हे जीवनात आनंद, सौंदर्य, उत्साह आणि चांगले … Read more

पुरुषांनी पॉवरफुल राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण तणाव असतो. त्यामुळे आहार व्यवस्थित जात नाही. दैनंदिन गोष्टीमुळे सुद्धा आणि बदलले राहणीमान, आहारातील बदल या गोष्टींमुळे शरीर मजबूत राहत नाही . वयाच्या तिसी नंतर अनेक पुरुषांनी आपल्या दैनंदिन गोष्टी आणि आहारात बदल करायला पाहिजे. … Read more

दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

खुशखबर! एका माणसाच्या शरीरात आपोआप बरा झाला HIV, निर्माण झाला आशेचा किरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अशी पहिलीच घटना समोर आली असून जिथे एचआयव्हीवर कोणताही उपचार न करताच बरा झाला आहे. एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीने हा विषाणू पूर्णपणे नष्ट केला आहे आणि आता ही संक्रमित व्यक्ती एकदम ठीक आहे. शास्त्रज्ञांना या प्रकरणामुळे नुसते आश्चर्यच वाटलेले नाही तर ते त्याला एचआयव्हीच्या उपचारासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही मानत … Read more

आयुष्मान भारत अंतर्गत आता सरकारी आणि खासगी रुग्णालयांना मिळेल स्टार रेटिंग, या रेटिंगचे पॅरामीटर्स काय आहेत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट असणारी सरकारी व खासगी रुग्णालय असलेल्या आयुष्मान भारत यांना आता विशिष्ट आरोग्य सेवा निर्देशकांवर आधारित ‘स्टार रेटिंग’ मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आयुष्मान भारत या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांविषयीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सूचीबद्ध रुग्णालयांना सहा गुणवत्तेच्या निकषांवर स्टार रेटिंग देण्याचा प्रस्ताव देण्यात आला … Read more

अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ‘ही’ आहेत कारणं, जाणून घ्या त्याबद्धल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना अर्धशिशी याचा त्रास असतो. कामाच्या व्यापामुळे, दररोज होणाऱ्या धावपळीमुळे, तसेच वेळेत आहार न घेतल्याने आणि पुरेशी झोप न झाल्याने डोकेदुखी सारखा आजार उध्दभवतो. जगातल्या १५ ते २० टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका, कसे काय ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे … Read more

पायाच्या टाचांच्या भेगांसाठी करा घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा मुलामुलींना पायाच्या टाचा दुखण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे सहजरित्या चालत येत नाही . त्यामुळे अनेक वेळा त्रास सहन करावं लागतो. हिवाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात सुद्धा अनेक पायाच्या समस्या निर्माण होतात. सर्वात जास्त त्रास हा हिवाळ्यात निर्माण होतो त्यामुळे पायाच्या टाचांची जास्त काळजी घ्यावी लागते. टाचेच्या भेगा भरून काढण्यासाठी थोडे … Read more