देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांत आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । आज अक्षयतृतीयाचा सण असूनही सर्व बाजारपेठ ओस आहेत. देशभरातील लॉकडाउनमुळे सर्व मंदिरं बंद आहेत. आज देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात आहे. तेव्हा कोणीही प्रार्थना करण्यासाठी घराबाहेर पडू नका असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच जे काही असेल ते करण्याचे आवाहन केले. अक्षयतृतीयेनियमित्त ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या … Read more

हिंमत व तयारी असेल तर सोबत या, आपली महाराष्ट्राला गरज आहे! – उद्धव ठाकरे

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more

जीवावर उदार होऊन काम करणार्‍या डाॅक्टर, पोलिसांना माझा मानाचा मुजरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व डाॅक्टर अतिशय धेैर्याने कोरोनाविरुद्ध लढत आहेत. मला आपल्या सर्व डाॅक्टरांचा अभिमान आहे. मीया सर्व डाॅक्टरांना मानाचा मुजरा करतो असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवेवर असणार्‍या सर्व डाॅक्टरांचे कौतुक केले. मी रोज काही डाॅक्टरांशी फोनवर बोलतो. तेव्हा मी त्यांना विचारतो तुम्ही कसे आहात तर तेव्हा ते मलाच म्हणतात तुम्ही … Read more

जीवनावश्यक सेवा मिळणारच, हातावरचं पोट असणाऱ्यांना जपूया – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. आता जरी आपण शांततेत गुढीपाडवा साजरा करत असलो तरी ही शांतता काही दिवसांनी जल्लोषात बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला. हातावरचं पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करु नका असं कळकळीचं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे … Read more

संचारबंदीच्या काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? घ्या जाणून

टीम, हॅलो महाराष्ट्र । कोरोना व्हायरसचे वाढते संकट ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. … Read more

मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

मला शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचंय – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान … Read more

ताफा थांबवून मुख्यमंत्री धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

राजकीय नेत्यांमध्येही माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कृतीतून दिसून आला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जात होते. याप्रवासात पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या सावंत यांनी आपला ताफा थांबवून प्रोटोकॉल तोडत अपघातग्रस्त जखमी युवकाला मदत केली.

शरद पवारांमुळे अनिल बाबरांचे मंत्रिपद हुकले?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या … Read more

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाविकासआघाडीचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती. त्यानुसार आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात संपन्न झाला. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह ७ जणांचा समावेश करण्यात आला होता. तर आजच्या विस्तारात ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये २६ जणांची वर्णी कॅबिनेटपदी लागली तर १० जणांना राज्यमंत्रीपद मिळाले.