मोदी सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी? राहुल गांधींचा घणाघाती सवाल

नवी दिल्ली । मागील काही महिन्यापासून काँगेस नेते राहुल गांधी चीनच्या लडाखमधील घुसखोरीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी लडाखमधील चिनी सैन्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा करताना आपलं सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी लष्करासोबत ? असा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ‘आप क्रोनोलॉजी … Read more

देशाची अर्थव्यवस्था आणि रोजगारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात दिवसेंदिवस वाढणारा कोरोना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत पडणारी भर, देशाची खालावलेली अर्थव्यवस्था,रोजगाराचा प्रश्न, जीडीपीतील घसरण या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. “कोरोनाविरोधातील मोदी सरकारच्या … Read more

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का! कोरोनामुळे बुलेट ट्रेनचा वेग मंदावला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे बुलेट ट्रेन ऑफ इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 कि.मी. मार्गावर चालविली जाणार आहे. यापूर्वीच भूसंपादनामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे आणि आता कोविड -१९ ने याची संपूर्ण टाइमलाईन रुळावरून घसरली आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होईल आणि भारताची बुलेट ट्रेन रुळावरून कधी धावेल … Read more

कोरोनाला हलक्यात घेऊ नका …पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दोन -तीन महिन्यांच्या लॉकडाउनंतर देशात पुन्हा एकदा बहुतेक सर्व गोष्टींचे व्यवहार सुरु झाले आहेत. दरम्यान, देशातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले. तसेच तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टिंक्षण या दोन गोष्टींच पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. भारतात चोवीस तासात … Read more

पंतप्रधान म्हणाले-“10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पोहोचले 6000 रुपये, मिळाले नसतील तर करा ‘हे’ काम”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी PMMSY अर्थात पंतप्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY-Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू केली. याच्या लॉन्चिंग नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीने देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या थेटबँक खात्यात पैसे पाठवले गेलेले आहेत. बिहारमध्येही सुमारे 75 लाख शेतकरी आहेत. आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपये बिहारच्या शेतकऱ्यांच्या … Read more

आता 1 ऑक्टोबरपासून सरकारी बँका ग्राहकांना घरबसल्या देणार ‘या’ सर्व सेवा, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) डोअरस्टेप बँकिंग सेवा सुरू केली. याद्वारे आता ग्राहकांना घरबसल्या अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा मिळू शकतील. वित्तीय सेवा विभागाने (DFS) 2018 मध्ये सादर केलेल्या एन्‍हांस्‍ड एक्सेस एंड सर्व्हिस एक्सलेंस सुधार (EASE Reforms) अंतर्गत केंद्र सरकारने हा पुढाकार घेतला आहे. ऑक्टोबर 2020 पासून आर्थिक सेवा … Read more

रेशन कार्ड बनवण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ नियम, अन्यथा होऊ शकेल 5 वर्षांची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशन कार्ड हे भारत सरकारचे एक अधिकृत मान्यता प्राप्त कागदपत्र आहे. रेशनकार्डच्या सहाय्याने लोक सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत बाजारभावापेक्षा अगदी स्वस्त दराने धान्य (गहू, तांदूळ आणि मसूर) धान्य खरेदी करू शकतात. भारतात सहसा तीन प्रकारचे रेशन कार्ड बनविली जातात. दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी (APL), दारिद्र्य रेषेखालील लोकांना (BPL) आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी … Read more

सर्वसामान्यांसाठी खूप उपयोगी आहे मोदी सरकारची ‘ही’ स्वस्त भाडे आणि खाण्याची योजना, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे तसेच अनेक लोकांच्या नोकर्‍याही गेल्या आहेत. आता असे झाले आहे की, लोकांना खाण्यासाठी आणि जगण्यासाठीही पैसे नाहीत. हे लक्षात घेता मोदी सरकार लोकांना अनेक सुविधा पुरवित आहे. विविध योजनांतर्गत सरकार कडून गरीब तसेच गरजू लोकांना मोफत भोजन आणि राहण्याची सुविधादेखील पुरविली जात आहे. पीएम मोदी यांनी … Read more

आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केवळ 250 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते, 21 वर्षानंतर मिळतील 64 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारची सुकन्या समृद्धि योजना 2020 ही सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हालाही जर आपल्या मुलीच्या भविष्यासह चांगल्या रिटर्नची इच्छा असेल तर सुकन्या समृद्धि योजना (SSY) हा एक चांगला पर्याय असू शकतो. केंद्र सरकारच्या या योजनेत लाभार्थ्यांना तीनपटपेक्षा जास्त पैसे परत मिळू शकतात. एवढेच नव्हे तर या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला करात … Read more

… म्हणून पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन वेळेत सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे, भूसंपादनाच्या कामास यावर्षी उशीर झाला आहे. त्याचा थेट परिणाम प्रकल्पावर होत आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. याच्या माध्यमातून देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्यात … Read more