अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मतं मागितली, पण आता देशाचं स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत … Read more

बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती सोपवणार नाही; ममता दिदींचा मोदी-शहांवर हल्लाबोल

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरूच आहे. दरम्यान आता ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती सोपवणार नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी मोदी-शहांवर निशाणा साधला. … Read more

विरार दुर्घटना ! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मृतांना आदरांजली वाहिली आहे. तसेच 2 … Read more

भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करतायत ; राऊतांचा आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदींच्या मनात महाराष्ट्रा बद्दल आकस नसेल देखील परंतु भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप  त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र … Read more

चोरी करा, भीक मागा,पण ऑक्सिजन पुरवा ; कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने काल दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोर्टाने मोदी सरकारला फटकारले आहे . कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना … Read more

महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? ; रेमडेसिविर वरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्राला संतप्त सवाल

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन, बेडची व्यवस्था आणि रेमडेसिवीर च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र … Read more

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार – शिवसेनेची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. पंतप्रधान मोदी … Read more

तर आपल्या देशात लस निर्माण होऊ शकणार नाही; भारत जगाला लस पुरवतोय असं म्हणणाऱ्या मोदी सरकारची पृथ्वीराज चव्हाणांकडून पोलखोल

Prithviraj Chavan on Narendra Modi

कराड : कडक लॉकडाऊन जर अपिरिहार्य असेल तर ते केले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार केले पाहिजे. मात्र त्यावेळी ज्या घटकांना आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत सरकारकडून … Read more

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय – पंतप्रधान मोदी

Narendra Modi

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केले. https://twitter.com/ANI/status/1384526140417531905 मागिल लाटेतील परिस्थिती वेगळी होती. मागील वेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त सुविधा नव्हत्या. आपल्याकडे … Read more

देशात लाॅकडाऊनची घोषणा होणार? पंतप्रधान मोदी 8 वाजून 45 मिनिटांनी साधणार जनतेशी संवाद

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 8:45 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. Prime Minister Narendra Modi will address the nation on the COVID-19 situation at 8:45 this evening pic.twitter.com/XoGiGZQQHo — ANI (@ANI) April 20, … Read more