‘मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’, संत बाबा राम सिंहांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचा आक्रोश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 20 दिवसापासून हे आंदोलन चालू असतानाच संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही … Read more

शेतकरी आंदोलन | संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

sant baba ram singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय … Read more

पाकिस्तानी अभिनेत्याचं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट ; म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानावर देशभरातुन त्यांच्यावर सडकून टीका झाली. अशा परिस्थितीत आज पाकिस्तानच्या एका अभिनेत्याने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट … Read more

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार ; दहा हजार शेतकरी पोहचले दिल्ली बॉर्डरवर

Farmers Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांचं सिंघु बॉर्डरवर एक दिवसीय उपोषण आहे. दिल्ली नजीकच्या बॉर्डरवर हे उपोषण करण्यात येणार असून यासाठी अनेक शेतकरी हे उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज … Read more

देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही… असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सध्या देशभरात कृषी विधेयकावरून शेतकरी आणि केंद्र सरकार … Read more

“मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत चक्क डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधी देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. पण ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट नोकरीवरच लाथ मारली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी डीआयजी लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) … Read more

कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ; राजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी … Read more

शरद पवारांची भूमिका शेतकरी हिताचीच ; ‘त्या’ पत्रावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी देखील या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच 2010 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी या कायद्या बाबत लिहिलेलं पत्र भाजपने उकरून काढून पवारांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या त्या पत्रावर … Read more

शरद पवार पुन्हा एकदा मैदानात ; शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांधणार विरोधी पक्षांची मोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सध्या देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट … Read more

शेतकरी आंदोलन डावे- माओवाद्यांच्या हातात – केंद्रीय मत्र्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात सध्या देशभर आंदोलन पेटलं असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर आरोप पीयूष गोयल यांनी केलाय. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी … Read more