मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 52 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, मोदीजी मोठे व्हा; शिवसेनेचा खोचक सल्ला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील आंदोलन चिघळू नये असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी मोठे झाले पाहिजे, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून व्यक्त करण्यात आले आहे. कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी … Read more

कृषी कायदे रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील- राहूल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्याला स्थगिती दिल्यानंतर त्यावर अनेक स्थरातून टीका होत आहे. कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील. जय जवान जय किसान.” असं ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायद्यावरून … Read more

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं? ; कृषी कायद्यावरून नारायण राणेंचा काँग्रेसवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात पण त्यांना शेतीमधलं काय कळतं? असा जळजळीत सवाल करत भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर प्रहार केला. तसेच मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत . या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? … Read more

अहंकार सोडा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या ; सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एक महिना उलटून देखील यावर काही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन … Read more

मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या … Read more

राजू शेट्टी विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवत आहेत ; आशिष शेलारांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कडाडून विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी राजू शेट्टींवर जळजळीत टीका केली आहे. शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात शेलार … Read more

काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामानासारखा ; अनिल बोंडेंची जोरदार टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी काँग्रेस पक्ष म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या सामाना सारखा आहे असा सनसनाटी आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. कराड- मसूर येथे आयोजित केलेल्या भाजपच्या किसान मोर्चाच्या कृषी विधेयक‌ समर्थनार्थ मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा अडगळीत पडलेला पक्ष असून आता पुनरुज्जीवनासाठी धडपडत आहे … Read more

शेतकरी आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय ; कंगनाने सोडलं शेतकऱ्यांवर टीकास्त्र

kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलना वरून अभिनेत्री कंगना राणावत आणि दिलजीत सिंग यांच्यात खडाजंगी झाली. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं हे … Read more

केंद्रानं वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याचा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने केंद्राला दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. तर दुसरीकडे न्यायालयानं आंदोलन मुलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको, … Read more