भाजप खासदाराच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी व्यक्त केला संताप; म्हणाले…..
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. राज्यपालांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला होता. हा वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी … Read more