पुढील 48 तासांत सरकार मदत पॅकेज जाहीर करेल! केंद्र यांना देऊ शकतो दिवाळी भेट

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आर्थिक दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व पावले उचलत आहे. यासाठी सरकारने एकामागून एक मदत जाहीर केली आहे. यावेळी, केंद्रातील मोदी सरकार पुढील 48 तासांत आणखी एका प्रोत्साहन पॅकेजची (Stimulus Package) घोषणा करू शकते. सरकार धनतेरस या दिवशी मदत पॅकेज जाहीर करून दिवाळी (Diwali Celebration) … Read more

आदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात येण्याचे दिले आमंत्रण

Aditya Thackray

मुंबई । शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या राज्यात येण्यासाठी एलोन मस्क यांना आमंत्रित केले आहे. इलोन मस्क हे टेस्ला इंक या इलेक्ट्रिक कार कंपनीचे संस्थापक आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्रात टेस्ला कंपनीला … Read more

पेट्रोल पंपासारखे ‘या’ व्यवसायासाठी लायसन्स घेतले जाणार नाही, सरकारही करेल पैशांची गुंतवणूक; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । भारतात आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग सुरू होणार आहे. ज्यामुळे येणाऱ्या काळात वाहन क्षेत्राचे स्वरूपच बदलेल तसेच रस्त्यांवरील धूर व प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने घेतली जातील. पेट्रोल पंपांच्या जागी आता चार्जिंग स्टेशनही पहायला मिळतील. रस्त्यांवर सुमारे 16 लाख EV आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. … Read more

तब्बल ५० दिवसानंतर मारुती सुझुकी तयार करणार पहिली गाडी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रातील उत्पादन बंद होते. यात चार चाकी गाड्यांचा देखील समावेश होता. आता मारूतीने ५० दिवसानंतर पहिली गाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या मानेसर येथील कारखान्यातून निर्मितीचे काम सुरू केले आहे. कंपनीने आजच … Read more

कोरोनाचा कार विक्रीला फटका; एप्रिल महिन्यात एकही नवी कार विकली गेली नाही..

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आर्थिक संकट गडद झाले आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्व व्यवहार ठप्प असून सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे ऑटो क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. याचा अंदाज केवळ या गोष्टीवरून लावता येऊ शकतो कि, गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर एकाही गाडीची विक्री … Read more