खडसेंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला . फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ … Read more