‘राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वनिष्ठतेबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं’; ओवैसींचा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई । राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता या वादात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. ज्या राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली. त्यांनी असं वक्तव्य … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिलेले उत्तर फडणवीसांना टोचले, म्हणाले..

जळगाव । राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेद प्रकट केला आहे.राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने … Read more

गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट सुरू केले ;पण….राज्यपाल-ठाकरे वादात कंगनाची उडी

kangana and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं तसेच उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. बार सुरू झाले, हॉटेल सुरू झाले मग देवच कुलूपबंद का ?? असा सवाल राज्यपालांनी ठाकरे सरकारला विचारला होता. भाजपने मंदिरांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना राज्यव्यापी आंदोलन पुकारलं … Read more

‘उद्धवजी तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का?’ राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारणा

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. याशिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी … Read more

‘त्या’ भल्या पहाटेच्या शपथविधीवर राज्यपालांनी दिली प्रथमचं प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तो भल्या पहाटेचा धक्कादायक शपथविधी महाराष्ट्राच्या जनतेच्या कायम लक्षात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोज युद्ध पातळीवर चालणाऱ्या बैठकांकडे जनता डोळे लावून होती. मात्र, एक भल्या पहाटे साखर झोपेत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथविधी घेत असल्याचा आवाज कानावर पडताच खडबडून जागी झालेल्या जनतेवर तोंडात बोट घालण्याची वेळ आली होती. हा … Read more

कंगनावर अन्याय झाला असून BMCच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत. पालिकेने … Read more

अब बात दिल्ली तक जायेंगी! कंगना-शिवसेना वादात राज्यपालांनी घेतली उडी

मुंबई । अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेनेतील वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार, कोंकणी भाषेतून घेतली शपथ

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याच्या राज्यपालपदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ घेतली. पणजी येथील राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी यावेळी कोंकणी भाषेतून शपथ घेतली. Goa: Bhagat Singh Koshyari takes oath as the new Governor of the state in Panaji. … Read more

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवड रखडण्याची शक्यता, कारण..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील एकूण १२ जागांसाठी असलेला कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला. तोपर्यंत १२ नव्या नावांची यादी राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप ही यादी राज्यपालांकडे गेलेली नाही. कारण या जागांसाठी असलेल्या निकषांवरतीचं राज्यपाल आग्रही असल्याचं समजतं आहे. यामुळे राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती आता रखडणार असल्याचं … Read more

राजभवन वारी! आणखी एका भाजप नेत्यानं घेतली राज्यपालांची भेट; कारणही आहे तितकेच गंभीर

मुंबई । भाजप नेत्यांच्या राजभवन वाऱ्या सुरूच असून आज भाजपच्या आणखी एका नेत्याने शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या नेत्याने मुंबईतील कोरोनाच्या गंभीर स्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. हे नेते म्हणजे भाजपचे डॉ. किरीट सोमय्या. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल … Read more