भाजपचा नव्हे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार दानवेंच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी शिवसेना आणि भाजपमध्ये तसे फारसे आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसते आहे. निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजप शिवसेना नवा मुख्यमंत्री कोण होणार. तो आमचाच होणार या चर्चेत व्यस्थ झाली आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या एका वक्तव्याचा आज सामन्याच्या अग्रलेखातून खरपूस … Read more

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

बंगलोर | लोकशाही राष्ट्रात कोणत्याही सरकार बहुमानातले कधी अल्पमतात येईल आणि कधी पायउतार होईल या बद्दल काहीच सांगता येत नाही. असाच एक फिल्मी प्रकार कर्नाटक मध्ये बघायला मिळत आहे. येथील जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसयांच्या घडीचे सरकार कोसळण्याच्या गर्तेत सापडले आहे. कारण मुख्यमंत्री कुमार स्वामी अमेरिकेच्या दौऱ्यात आहेत. तर १२ आमदार राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नाशिक प्रतिनिधी | आमच ठरलयचा नारा देत रावसाहेब दानवे यांनी नाशिकात भाजपच्या महिला राज्य कार्यकारणीचे उद्घाटन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत देखील भाष्य केले आहे. आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा रावसाहेब दानवे यांनी आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य करताना आमचं ठरलय … Read more

मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टीच नव्हे तर घरपट्टी देखील थकीत ; थकवलेत ‘एवढे लाख’

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या पाणीपट्टीचा विषय ताजा असतानाच त्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर देखील भरला गेला ननसल्याचा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर पाणीपट्टीच्या थकीत रकमेबरोबरच मालमत्ता कराची देखील रक्कम मोठी आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची थकीत पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार … Read more

मंत्र्यांना न्यायालयाची नोटीस आल्याचे विधानसभेत पडसाद ; मुख्यमंत्री म्हणतात …

मुंबई प्रतिनिधी | फडणवीस सरकारच्या तीन मंत्र्यांची निवड हि घटना बाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तीन मंत्र्यांना न्यायालयाने नोटीस पाठवून आपले मत एका महिन्यात मांडावे असे सुनावले आहे. या घटनेचे पडसाद अजज विधी मंडळात उमटले असून काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत या … Read more

खडसेंची खदखद! विखे नशीबवान त्यांना मंत्री होता आलं

मुंबई प्रतिनिधी | भष्टाचाराच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता. याची खंत खडसेंनी नेहमी बोलून दाखवली आहे. आज विधानसभेत देखील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यावर बोलण्यासाठी उभेराहिले असता एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. राधा कृष्ण विखे पाटील नशीबवान आहेत. त्यांना विरोधी पक्षातून येऊन इकडे मंत्रिपद मिळते असे … Read more

लोकसभेपेक्षा मोठा विजय आम्ही विधानसभेला मिळवू ; भाजप नेत्याने वर्तवले भाकीत

 मुंबई प्रतिनिधी | महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधनसभेच्या कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. अशा राजकीय परिस्थितीत , लोकसभेपेक्षाही मोठा भाजपला मोठा  विजय मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वसंतस्मृती येथे भाजपची महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री कोणाचा … Read more

युतीत मुख्यमंत्री पद कोणाला? महाजन म्हणतात…

मुंबई प्रतिनिधी | आज मुंबईमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षांची आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. युती झाल्यास आमचाच मुख्यमंत्री असेल असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्याच बरोबर शिवसेनेच्या कंकूवत जागा निवडून आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे भाजपचं राज्यात … Read more

पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच ; उद्धव ठाकरेंची भीष्म प्रतिज्ञा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा आज ५३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण आहे. त्यामुळे शिवसेना मागील ५३ वर्षे राज्याच्या राजकारणात टिकून आहे. भाजपसोबत शिवसेनेची युती जरूर आहे. मात्र शिवसेनेचा स्वतःचा एक वेगळा बाणा आहे. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत्या तलवारी प्रमाणे तळपत आहे असे … Read more

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या … Read more