देशभरात शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा परिणाम, ‘रेल-रास्ता रोको’, परिक्षा रद्द, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा प्रभावित

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून आज ”भारत बंद”ची हाक देण्यात आली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आणि अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. रोज लागणाऱ्या दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर या भारत … Read more

शेतकरी आंदोलन: दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची बैठक

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज ”भारत बंद”ची हाक देण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट … Read more

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला राज्यात सकारात्मक प्रतिसाद; ‘या’ ५ मोठया बाजार समित्या राहणार बंद

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापा-यांचा मंगळवार 08 डिसेंबर रोजी संप असणार आहे. इतकंच नाही तर उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार असून पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं … Read more

‘शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या! नाहीतर….’; बच्चू कडूंचा केंद्राला कडक इशारा

मुंबई । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि … Read more

शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा संतापला; आंदोलनाला पाठिंबा देत म्हणाला…

मुंबई । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) पेटलं आहे. आता या लढ्याची धग दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता, कॉमेडियन कपिल … Read more

१ ऑगस्टला दूध उत्पादक शेतकरी राज्यभर आंदोलन तीव्र करणार

मुंबई । दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने ही घोषणा केली आहे. १ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावडीवर दुधाचा अभिषेक घालत व निदर्शने करत … Read more

सत्तेत असताना दूध दर वाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाला आंदोलनाचा अधिकार नाही- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्यात दूध दरवाढ आंदोलनावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलनही करत होते. पण, त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं ही बाब अधोरेखित करत भाजपला दुधाचं … Read more

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलैला राजव्यापी आंदोलन

कोल्हापूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन पुकारण्यात … Read more

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, शेतकऱ्यांचे आंदोलन प्रशासनाने दडपलं

राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसानं संपूर्ण खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू यांनी विधानभवन परिसरात आंदोलन पुकारले होते. मात्र, पोलिसांनी विधानभवन परिसरात आंदोलनकाना अडवत आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं.