देशभरात शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा परिणाम, ‘रेल-रास्ता रोको’, परिक्षा रद्द, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा प्रभावित
मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून आज ”भारत बंद”ची हाक देण्यात आली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आणि अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. रोज लागणाऱ्या दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर या भारत … Read more