शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही, तर शेवटचे आंदोलन म्हणून पुन्हा मैदानात उतरणार; अण्णा हजारेंनी फुंकले रणशिंग

अहमदनगर । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन तीव्र झालं असून उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अशा वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज तातडीने शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली … Read more

शेतकरी आंदोलनाचा वणवा: नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

नवी मुंबई । गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा आता देशभरात पसरला आहे. या पार्श्वभूमवीर मंगळवारी शेतकऱ्यांनी ”भारत बंद” आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय येथील … Read more

उद्या भारत बंद रहाणार ; पहा काय सुरू राहणार, काय बंद ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 11 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, … Read more

“भारत बंद” ला शिवसेनेचा पाठिंबा ; जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारले आहे. दरम्यान, कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी … Read more

ही तर मोदी सरकारच्या कर्माची फळे ; शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य या कठीण काळात दाखविले असते तर आजची कोंडी थोडी सैल … Read more

कृषी कायद्याबाबत फडणवीसांनी दाखवले शरद पवारांकडे बोट ; म्हणाले की, ते कृषिमंत्री असताना….

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावर देखील आता राजकारण होऊ लागलं असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे. मोदी सरकारच्या कायद्यांची … Read more

केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही ; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही असं … Read more

सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घेतली नाही तर शेतकरी आंदोलन दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही ; शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. तर दुसरीकडे चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारला शेतकऱ्यांचं समाधान करण्यात अपयश आलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी छेडलेल्या या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा … Read more

आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आज चर्चा, कृषी कायद्यावर तोडगा निघणार का?

नवी दिल्ली । शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले असून, गेल्या 6 दिवसांपासून ते दिल्ली सीमेवर निदर्शने करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार आज शेतक-यांशी चर्चा करणार आहे. शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. (Farmers Protest: Government To Discuss With Farmers Today) कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. आज (1 डिसेंबर) दुपारी तीन … Read more

‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू … Read more