सरकारला मजबूत विरोधक असतील तर लोकशाही टिकते : डाॅ. प्रतिभाताई पाटील
सातारा | राजकारणात विकासकामांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. एक मजबूत सरकार असणं आणि त्याला विधायक, मजबूत विरोधक असतील तरच लोकशाही टिकू शकते, असे वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सातारा येथे केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सातारा येथे शासकीय विश्रामगृहात काहीकाळ थांबल्या होत्या. यावेळी भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत … Read more