बंधाऱ्याच्या कोट्यवधीच्या अनियमिततेबाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी-उच्च न्यायालयाचे आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाला जिंतूर आणि सेलू तालुक्यातील 35 कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामातील कोट्यावधींच्या अनियमितते बाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी शासनाला दिले आहे. याबाबत शासनाने कुठलाही विलंब करु नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चौकशी समिती टाळाटाळ करत … Read more

बंडातात्या कराडकरांना अटक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; विलासबाबा जवळ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 20 जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. काही मोजक्या वारकरी भाविकांना पंढरपुरात वारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावरून व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने 500 वारकरी यांच्या मर्यादेवर पायी वारीचा निर्णय घेऊन … Read more

राहूल गांधीच्या बोलण्यात तथ्य आणि दम असतो, सरकारने गांभीर्याने घ्यावे : संजय राऊत

rahul gandhi sanjay raut

मुंबई | राहूल गांधी याच्या बोलण्यात एक तथ्य असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दम असतो, सरकारला त्या गोष्टीवर निर्णय घ्यावे लागलेले आहेत. तेव्हा ते काही बोलले असतील ते सरकारला गांभीर्याने घ्यावे लागेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राहूल गांधी यांनी केंद्राला लसीकरणांबाबत सूचना केल्या होत्या, आताही काही सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर … Read more

IDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली मंजुरी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (CCEA) बुधवारी आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI Bank) मध्ये स्ट्रॅटेजिक डिसइन्वेस्टमेंट अँड मॅनेजमेंट ट्रांसफर करण्यास मान्यता दिली आहे. फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी IDBI बँकेच्या निर्गुंतवणुकीबद्दल भाष्य केले. सध्या IDBI बँकचे नियंत्रण भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) करीत आहे. भारत … Read more

स्वस्त कर्जासाठी खासगी बँकांपेक्षा सरकारी बँका चांगल्या आहेत, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) सतत व्याज दरात कपात करीत आहे. कोरोना संकटात लोकांना स्वस्त कर्ज देण्याचा तिचा हेतू आहे. परंतु खासगी क्षेत्रातील बँका (Private sector banks) या मोहिमेत टिकल्या नाहीत. तथापि, RBI च्या हेतूनुसार सरकारी बँकांनी निश्चितपणे थोडा दिलासा मात्र जरूर दिला आहे. खासगी बँकांनी सामान्य लोकांचे व्याज दर तितके … Read more

रमजाननंतर आता राम नवमीसाठी सरकारची नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात कोरोनाने धारण केलेलं रौद्र रुप शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा साखळी लवकरात लवकर तोडण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लादण्यात आलेले असतानाच आता श्रीरामनवमीसाठीही नवी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे. रामनवमी उत्सव … Read more

शहिद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे शहिद जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय-38) यांचे पार्थिव रात्री उशिरा गावी आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बंदोबस्त ठेवला तरी लोकांनी उपस्थित राहून जवान सोमनाथ यांना अखेरचा निरोप दिला. सोमनाथ यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती त्यांना शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्कीम येथे बर्फाळ भागात … Read more

सलून दुकाने बंद निर्णयाच्या विरोधात नाभिक समाजाचे आता राज्यभर आंदोलन

औरंगाबाद | वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळासह समाज बांधवांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादेत शासन निर्णयाची होळी केल्यानंतर आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय नाभिक महामंडळाने घेतला असल्याची माहिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी … Read more

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, MSP वर केली 18% अधिक धान्य खरेदी, कोणत्या राज्याचा सर्वात जास्त फायदा झाला हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तीन नवीन कृषी विपणन सुधारणा (Agri Marketing Reform laws) कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी चालू विपणन हंगामात (Kharif Marketing Season) आतापर्यंत 1.16 लाख कोटी रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) धान्याची खरेदी 18 टक्क्यांनी वाढून 614.25 लाख टन झाली आहे. चालू खरीप मार्केटिंग सेशन (KMS) 2020-21 मध्ये मागील … Read more

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिलासा मिळणारी बातमी, सरकार जाहीर करू शकते 14,500 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या वेळी व्याजावरील व्याज शिथिल करून बँकांवरील ओझे कमी करण्यासाठी मार्च महिन्यात अर्थ मंत्रालय 14,500 कोटी रुपये बँकांमध्ये ठेवू शकते. वित्त मंत्रालयाला 12 बँकांच्या गेल्या सहा महिन्याची कामगिरीची माहिती मिळाली होती. ज्यामध्ये नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पंजाब आणि सिंध बँकेला 5,500 कोटींची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत सरकारने गेल्या महिन्यात इक्विटी शेअर्सच्या … Read more