तुम्हीही ब्लॅक टी लिंबू टाकून पीता का? उद्भवू शकतो हा मोठा आजार

tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे आपण अनेकवेळा ऐकतो. त्यामुळेच आपण दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टीचा पर्याय निवडतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ब्लॅक टी पिल्याने ही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच याच ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिल्याने कॅन्सरचा आजार उद्भवू शकतो. होय, तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु … Read more

दारू पिल्याने खरंच सर्दी खोकला बरा होतो का? चला जाणून घेऊयात

Alchohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पावसाळा किंवा हिवाळा ऋतू आला की सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढतात. बदलत्या हवामानामुळे हा सर्दी खोकला बरा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा काळात मस्करीत का होयना मित्र किंवा घरचे लोक आपल्याला दारू पिण्याचा सल्ला देतात. असे म्हणतात की, रम किंवा ब्रँडी पिल्याने खोकला लगेच बरा होतो. परंतु असे खरच होते का? चला जाणून … Read more

कॅन्सरशी संबंधित ‘या’ आठ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास बेतू शकते जीवावर

cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या भारतात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. कॅन्सर हा आजार जास्त पसरण्याआधीच त्याचे निदान होऊ शकते. मात्र जर कॅन्सरकडे लक्ष दिले नाही आणि तो जर वाढत गेला तर या आजारामुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. कॅन्सर आजारात अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांची अनेक वेगवेगळी लक्षणे आहेत. त्यामुळेच आज … Read more

Dengu Symptoms: डेंग्यूच्या ‘या’ प्रमुख लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, अन्यथा बेतू शकते जीवावर..

dengue-malaria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळा सुरू झाला की रोगराई पसरण्यास सुरुवात होते. सध्या राज्यात डेंग्यूची साथ वेगाने पसरत आहे. चिंतेची बाब म्हणजेच, डेंगूच्या साथीमुळे रुग्णांच्या मृत्यू संख्येत देखील वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये दिसणारी डेंगूची लक्षणे घातक आहेत. यावर ताबडतोक उपाय केला नाही तर रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत डेंग्यू आजाराचा धोका लक्षात घेऊन … Read more

Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच..

Weight Loss Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शरीरातील वाढणाऱ्या वजनाची फार चिंता लागून राहते. जस जसे वजन वाढू लागते तसतसे अनेक आजारही जवळ येऊ लागतात. मग वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय अवलंबतो. व्यायामापासून ते वजन घटवणारे पदार्थ, पेय आपण घेतो. तसेच शरीरातील वाढणाऱ्या चरबीला काही केल्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता असे काही … Read more

सवादे येथील शंकर चव्हाण यांना राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कराड | महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आरोग्य सेवेसाठी देण्यात येणारा पुरस्कार सवादे (ता.कराड) येथील शंकर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथे राजभवनात हा कार्यक्रम झाला. शंकर चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो लोकांना मदत केली. त्यानी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार … Read more

मुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक पालकाना आपल्या मुलांच्या झोपेची चिंता सतावत असते. मी मुलांची झोप जर व्यवथित नाही झाली तर मुले चिडचिड करतात. ते त्याची कामे पण व्यवस्थित करत नाहीत. मुलांची जर चिडचिड झाली तर मात्र ते घरातील सगळ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. मुलाची झोप पूर्ण होणे हे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. त्यामुळे … Read more

अचानक चक्कर आल्यास कोणते उपाय करावेत

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काही काही लोकांना आपल्या दैन्यंदिन कामकाजातील काही कामामुळे तर कधी कधी थकवा आल्यानंतर अचानक क चक्कर वैगेरे येण्याच्या समस्या निर्माण होतात. कधी कधी चक्कर येण्याचा प्रकार हा अनुवांशिक असतात. पुष्कळ लोकांना सकाळी उठल्याबरोबर चक्कर येते. काहींना दुपारी तर काहींना केव्हाही येते. चक्कर येते म्हणजे आपल्या शरीरात कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रमाण … Read more

शांत झोप मिळण्यासाठी ‘हे’ करून पहा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा लोक इतके मोठ्या प्रमाणात काम करून सुद्धा त्यांना शांत झोप लागत नाही अश्या वेळी कोणत्या पद्धतीचा वापर केल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते. शांत झोप मिळण्यासाठी थोडे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य पद्धतीचा आहारा आणि शांत प्रकराची झोप हे गरजचे आहे. त्याबरोबरच व्यायाम पण … Read more

अंघोळ करणे म्हणजेच सुंदर दिसणे ; जाणून घेऊया अंघोळीचे जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करणे गरजचे असते. अंघोळ केल्यानंतर जो उत्साह आणि तरुणपणा असतो ते बाकीचे कोणतेही काम करण्यापूर्वी येणार हा उत्साह असतो. त्यामुळे दररोज अंघोळ करून साफ होणे गरजेचे आहे. थंड पाण्याने त्वचा कोरडी होते, तर गरम पाण्यातने त्वचेवर सुरकुत्या पडतात. कोमट पाणी वापरणे सर्वोत्तम आंघोळीच्या पाण्यात … Read more