गरम पाण्याची वाफ घेतल्याने दूर होतो कोरोना ? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग चीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहे. पण भारतात २१ दिवस लॉकडाऊन करून ही साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर घरातच राहून स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियामध्ये बर्‍याच अफवा पसरत आहेत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असे नोंदवले गेले आहे … Read more

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचा कहर चाली आहे.या कोरोनामुळे बहुतेक लॉकडाउन आहे.तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरीच आहेत. ज्यांना शक्य आहे,ते वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. अशावेळी लोकांना वेळेचा सदुपयोग … Read more

मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नाशिक । मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे खानदेश महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या सदर विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी व्यवसायानिमित्त आपण आपले मूळ गाव सोडून शहरात वास्तव्यास आहेत. मात्र आपल्या … Read more

‘लेंन्स’ वापरताय ? आधी हे जाणून घ्या …

पूर्वी डोळ्याला नंबर लागला तर चष्म्याशिवाय काही पर्याय नव्हता . पण काळ बदलला तसा लोक लेन्सेसला पसंती द्यायला लागले . डोळ्यावर चष्मा संभाळण्यापेक्षा लेन्स सोयीस्कर वाटू लागले . वापरायला सोपे आणि किंमतही खिशाला परवडणारी असल्याने लेन्सची लोकप्रियता वाढली . मग हळूहळू त्यात कलर्ड लेन्सने एन्ट्री केली . आता डोळ्याला नंबर नसेन तरी डोळ्याचा रंग बदलण्याच्या आकर्षणाने अनेक जण लेन्स वापरतात . लेंन्सने डोळ्यांचे सौंदर्य नक्कीच खुलून येते, परंतु या लेंन्स लावताना डोळ्यांची आणि लेंन्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. प्रखर ऊन , धूळ आणि मेकअपने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यासाठी लेंन्स लावताना आणि काढताना डोळ्यांची कशी काळजी घ्यायची हे पाहुयात.

शरीरात अचानक बदल जाणवतायत ? असू शकतात हि कारण , जाणून घ्या

मानवी शरीरातील प्रत्येक क्रिया-प्रक्रियेसाठी शरीराला प्रोटिन्स , विटामिन्स , मिनरल्स यांची आवश्यकता असते. अंडे- डाळी अशा पदार्थांमधून प्रोटिन्स मिळते. तर संत्री – लिंबू अशा फळांमधून ‘सी’ व्हिटॅमिन तर सकाळच्या कोवळ्या उन्हातून ‘डी’ व्हिटॅमिन मिळते. शरीराला सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. पाण्यामुळे शरीरातील चयापचय हे सुरळीत चालू राहते. शरीराची प्रत्येक गरज पूर्ण होण्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो . पण तरी देखील शरीरात अचानक काही बदल तुम्हाला जाणवत असतील , तर हे बदल तुमच्या शरीराची गरज तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न करत आहेत , हे संकेत कसे ओळखायचे जाणून घ्या ,

नातं टिकवण्यासाठी ‘मौन’ कौशल्य शिका

नातं कोणतही असो बहीण- भाऊ , आई – वडील आणि महत्वाची अशी दोन नाती ज्यांच्यामध्ये हमखास वादंग होतात . ते म्हणजे सासू – सून आणि पती – पत्नी … संवादाने नातं बहरतं हे जरी खरं असलं , तरी संवाद केव्हा साधायचा हे देखील महत्वाचे असते . व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात . पण काही नात्यांना आधी समजून घेऊन मग संवाद केल्यास नातं अधिक बहरेल .

काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का

आरोग्यमंत्रा | सुक्या मेव्यातील सर्वांच्या आवडीला उतरणारा पदार्थ म्हणजे काजू होय. काजू जेवणापासून सौदर्यवृद्धी पर्यत सर्वच स्तरात उपयोगी पडणारा पदार्थ आहे. काजू खायला लागलं कि खातच राहवं वाटत कारण यात असणारी अल्प प्रमाणातील गोडी आणि त्याची स्वाफ्ट चव सर्वानाच आवडते. चला तर मग जाणून घेवू काजूचे फायदे काजू आठवड्यातून फक्त दोन वेळा खाल्ला पाहिजे. काजू खाल्याने … Read more

रानमेवा देणारा आरोग्यवर्धक ‘सह्याद्री’

सातारा प्रतिनिधी |  सकलेन मुलाणी ,  सह्याद्रीचा निसर्गसंपन्न तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. चोहोबाजूनी उंच डोंगरदऱ्यानी वेढलेल्यात नयनरम्य निसर्गाची उधळण तर आहेच. परंतु या निसर्गामध्ये दडलेय ती निसर्गसंपत्ती जी मानवास आरोग्यदायी आहे. फक्त इतरांस आरोग्य न देता या निसर्गाची देखभाल करणाऱ्यांची पोटापाण्याची सोय सुध्दा करते. घनदाट जंगलात जिथे नजर ही पोहचत नाही तिथे राहतो … Read more

निरोगी राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत

Untitled design

आरोग्यमंत्रा । निरोगी राहणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच निरोगी रहावेसे वाटते. मात्र धकाधकीच्या आयुष्यात निरोगी राहण्याचे सूत्र आपण तंतोतंत पाळू शकत नाही. तरी देखील निरोगी राहण्यासाठी आपण साधे आणि सोपे उपाय मात्र नक्कीच करू शकतो. नेमके ते उपाय तरी कोणते आहेत हे पाहणे देखील महत्वाचे ठरते ते आपण पुढील प्रमाणे पाहूया फळांचा आणि हिरव्या पाले … Read more

काकडीचा ज्यूस

Untitled design T.

खाऊगल्ली | उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते, त्यामुळे ज्या फळांमध्ये किंवा फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशी फळे किंवा त्यांचा ज्यूस पिणे उत्तम असते. काकडीचा ज्यूस उन्हाळ्यात पिल्याने आपल्या शरीराला ते डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. तसेच काकडी त्वचेसाठी पण गुणकारी आहे. साहित्य – १) १ काकडी २) लिंबाचा रस १ चमचा ३) साखर ४ चमचे … Read more