पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात होणार २५ टक्के कपात

books

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर्षीही कोरोनामुळे शाळा वेळेत सुरू न झाल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विध्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी … Read more

लग्नाच्या गुणोमिलनात 32 गुण जुळलेल्या नवदाम्पत्यांला 12 वी परिक्षेतही समान गुण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more

मुलीचा 12 वीचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक, म्हणाले माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना तिने..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षेसुद्धा बारावीत होती. तिचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक झाले व त्यांनी फेसबुकवर तिच्यासाठी पोस्ट लिहिली. ‘२०१९ मध्ये माझ्या कर्करोगावरील उपचार सुरू असताना, … Read more

कौतुकास्पद! दिवसभर हाॅटेलमध्ये काम करुन रात्रशाळेत शिकणार्‍या कुणालचे 12 वी घवघवीत यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल४.७८ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३, वाणिज्य शाखेचा ९१.२७, विज्ञान शाखेचा निकाल ९६.१३ टक्के … Read more

मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा (HSC) निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार

मुंबई | दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्या दुपारी १ वाजता महाराष्ट्र बाॅर्डाचा … Read more

.. म्हणून IAS अधिकाऱ्यानं बारावीत काठावर उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका केली ट्विट

नवी दिल्ली । परीक्षेत मिळणारे गुण हेच सर्वस्व नसतं. किंबहुना त्यांच्या आधारे अमुक एका विद्यार्थ्याचं भवितव्यही ठरत नाही, हेच सध्या एका IAS अधिकाऱ्याची गुणपत्रिका सिद्ध करत आहे. IAS अधिकारी नितीन संगवान यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बारावी इयत्तेती गुणपत्रिका सर्वांच्या भेटीला आणली आहे. सध्या ही गुणपत्रिका आणि त्यासोबत नितीन संगवान यांनी दिलेला संदेश सध्या … Read more

CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE)चा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी 91.46% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये 93.31% मुली तर 90.14% मुलांचा समावेश आहे. त्रिवेंद्रम, चेन्नई आणि बंगळुरू या 3 शहरातील विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे.महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. … Read more

बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लावणार – वर्ष गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा … Read more

कोल्हापूरात ७४ वर्षीय विद्यार्थी देतो आहे १२वीची परीक्षा; न खचता परीक्षा देण्याची ही दुसरी टर्म

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जो सफर की शुरुआत करते हैं, वो मंज़िल को पार करते हैं, एक बार चलने का होंसला तो रखो, मुसाफिरों का तो रस्ते भी इंतज़ार करते हैं… ही वाक्य कोल्हापूरच्या ७४ वर्षाच्या रवींद्र देशिंगे यांना तंतोतंत लागू पडतात. त्याच कारण असं कि, प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षांना मोठे महत्व … Read more