पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात होणार २५ टक्के कपात
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर्षीही कोरोनामुळे शाळा वेळेत सुरू न झाल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विध्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी … Read more