शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात इंदिरा गांधींबद्दल आदर होता – आदित्य ठाकरे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाबाबत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”संजय राउत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही.” अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचं प्रयत्न केला

संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेते संतापले, माफी मागण्याचे केले आवाहन

पुणे प्रतिनिधी । काल पुण्यातील एका कार्यक्रमात दिलेल्या जाहीर मुलाखतीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होत. या विधानानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या मुंबई काँग्रेसच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी संजय राऊत … Read more

तर शिख दंगल टाळता आली असती – डॉ. मनमोहन सिंग

सन १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर राजधानी दिल्ली सहित देशातील अनेक शहरांमध्ये शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत देशात एकूण ३ हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. फक्त दिल्लीतच २ हजार जणांना प्राण गमवावे लागले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मात्र आता देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी १९८४ च्या शिख दंगलीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका?

विशेष प्रतिनिधी |  सुरज शेंडगे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार असून विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तसेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आज पासूनच आचार संहिता लागू केली आहे. हि आचार संहिता म्हणजे नेमकी काय … Read more

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द

नवी दिल्ली | माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर कितीही उच्च पदावर जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे मोठे मागील दीड वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी गाठल्याने ते त्रस्त होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण जेटली असे राजकारणी होते की जे आपल्या बुद्धी कौशल्याच्या … Read more

आणीबाणीत तुरुंगवास भोगणारांच्या पेन्शनचा सरकारच्या तिजोरीवर भार किती : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | १९७५ तंटे १९७७ या काळात राष्ट्रीय आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या लोकांना सरकारच्या वतीने दर महा पेन्शन दिली जाते. मोदी सरकारने सरकार मध्ये येताच हा संदर्भातील निर्णय घेतला होता. या पेन्शनवर अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट विधानसभेतच या संदर्भातील प्रश्न विचारून सरकारला माहिती मागितली. १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास … Read more

आणीबाणी भारतीय लोकशाहीला लागलेला काळा डाग : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली २५ जून १९७५ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात राष्ट्रपतीच्या मार्फत आणीबाणीची घोषणा केली. पुढील दोन वर्ष देशात आणीबाणीचा काळ राहिला. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये डांबले गेले. या दुःखदायक राजकीय प्रसंगावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना एका व्हिडीओमधून व्यक्त केल्या आहेत. तो व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. … Read more

सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी स्मृतीदिन उत्साहाय साजरा

Sardar Vallabhbhai Patel

नवी दिल्ली | सतिश शिंदे देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरा करण्यात आला. तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ३४ वा स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर … Read more