50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारवाई सुरू करत पुढील 13 दिवसांत भारतीय सैन्याने केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे

भारत-पाकिस्तान युद्ध 1971 | पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत खराब होत चालली होती. दररोज हजारो निर्वासित लोकं सीमा ओलांडून भारतात येत होते. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला. 03 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा पाकिस्तानने भारताच्या हवाई पट्टीवर विमानांनी हल्ला केला, तेव्हा भारताने त्यांच्याविरोधात युद्ध घोषित केले. त्यानंतर पुढील 13 दिवसात भारताने ही लढाई नुसती जिंकलीच नाही … Read more

खलिस्तानी दहशतवाद्यांवरून कंगणाची नवी पोस्ट; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वादग्रस्त विधानाने सातत्याने चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने आता खलिस्तानवाद्यांवरून नवी पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच तिने कृषी कायद्यावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले आहे. यावेळी तीने इंदिरा गांधी यांचा एक फोटो देखील शेअर केला … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more

काँग्रेस पक्षाचे चिन्ह हाताचा पंजाच का ? त्यासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध ब्रिटिश अधिकारी अ‍ॅलन अ‍ॅक्तेनियन ह्युम यांच्या मार्गदर्शनाखाली १८८५ साली मुंबईतल्या एका संस्कृत भाषा शिकवल्या जाणाऱ्या शाळेत अधिवेशन सुरू झाले  आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्यावेळी काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष झाले होते. त्यानंतर भारताच्या स्वतंत्र लढ्यात काँग्रेसने मोलाची कामगिरी बजावली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारखा … Read more

इंदिरा गांधींसारखे नेतेही निवडणुकीत पडलेत.. मुलीच्या पराभवानंतर पेरे पाटलांची प्रतिक्रिया

औरंगाबाद । राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक प्रस्थापितांना हादरे बसलेत. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निकालात गावकऱ्यांनी काही ठिकाणी धक्कादायक कौल दिले आहेत, यातच पाटोदा ग्रामपंचायतीत लागलेला निकाल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, ज्या पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचलं त्यांच्याच पॅनेलला गावकऱ्यांनी … Read more

माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन – प्रियांका गांधी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असल्याची टीका केली होती. त्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी आता जी कारवाई करायची आहे ती कर, मी इंदिरा गांधींची नात आहे. असे म्हंटले आहे. आपल्या ट्विटर … Read more

मी पण इंदिरा गांधींची नात आहे! कारवाई करता करा!प्रियंका गांधींचे योगींना खुलं आव्हान

नवी दिल्ली । ‘तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, पण सत्य समोर आणत राहील. लक्षात ठेवा मी इंदिरा गांधींची नातं आहे अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सुनावलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी वारंवार करत आहेत. … Read more

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण :  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसला गोत्यात आणणारं वक्तव्य केलं आहे. इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते आज संविधान बचाव’ या कार्यक्रमात बीडमध्ये बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. मोदी-शहा यांनी देशावर अघोषित आणीबाणी लादलीये, असं म्हणत असताना … Read more

इंदिरा गांधी गँगस्टर करीमलाला भेटत असत; हाजी मस्तानच्या मुलाचा दावा

अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीबद्दलचे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी मागे घेतले असतानाच हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखरने राऊत यांच्या विधानाला पुष्टी देणारी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राऊतांवर टीकेचे बाण सोडणारा महाआघाडीतील घटक पक्ष काँग्रेसची गोची होण्याची शक्यता आहे.