…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Nitesh Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून … Read more

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत केलेल्या आदेशानंतर व वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर आता राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. बाळा नांदगावकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

चंद्रकांत पाटील यांचे थेट अमित शहांना पत्र; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. “मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट … Read more

“मदत करा, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही…”; संजय राऊतांचे नायडूंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रातून “विरोधकांचा छळ करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करावी, अन्यथा … Read more

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरूवारी 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले. या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला. आ. चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या … Read more

रायगडावरील ‘त्या’ प्रकारावरून संभाजीराजे आक्रमक; पुरातत्व विभागास पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणारे खासदार छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक झाले आहे. दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी आज नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचलाकांना पत्र लिहिले आहे. रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात लक्ष घाऊन या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी पत्रामधून त्यांनी केली आहे. https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/photos/a.140401679451393/2054879214670287/ पुरातत्व विभागास लिहलेल्या पत्रात संभाजीराजे … Read more

नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; दिली ‘हि’ धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र आले आहे. नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र पाठवले असल्याने या संदर्भात मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात वाईट … Read more

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशी प्रकरणी एक ट्वीट करीत लवकरच आणखी पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्यांनी आज एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू … Read more

जागतिक टपाल दिन : आदरणीय पंतप्रधान, जनता तुमच्याकडे आशेने पाहतेय..उत्तर द्या अन्यथा; युवक काँग्रेस उपाध्यक्षाचं मोदींना पत्र

कराड | आज जागतिक टपाल दिनानिमित्त आपल्याला जाहीर पत्राच्या माध्यमातून हे विचारतोय. जनता तुमच्याकडे आशेने पाहतेय.उत्तर द्या आदरणीय पंतप्रधानजी, तुम्ही नाही दिलं तर दर 5 वर्षांनी जनता अपेक्षित उत्तर देतच असते आणि ते नक्की मिळेल, असा विश्वास आहे. अशा आशयाचे पत्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी लिहिले आहे. पत्रात शिवराज मोरे म्हणाले आहेत की, … Read more

राजाश्रय गरजेचा : कुस्तीपटूच्या मानधनात वाढीसाठी खा. श्रीनिवास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Kusthi Shrinivas

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनामुळे बंद असलेली कुस्त्यांची मैदाने त्यातच वाढत चाललेल्या महागाईने कुस्तीपटूना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवंगत हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्या कुटुंबातील विधवा पत्नी, उत्तराधिकारी मुलांना तसेच सध्या हयात असणा-या पैलवानांना महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणा-या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे … Read more