राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट ; नव्या समीकरणाची होणार नांदी

नवी दिल्ली | राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांच्याशी अर्धा तास महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे आणि काँग्रेसचे संबंध चांगले सुधारतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. भाजप सरकार घालवण्यासाठी राज ठाकरे यांनी काँग्रेसची साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

औरंगाबाद प्रतिनिधी | दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना वर्ग वैजापूर तालुक्यात आजही अस्तित्वात आहे असे म्हणत भाऊराव पाटील यांचे पुतणे अभय पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाऊसाहेब पाटील यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने पक्षाला वैजापूर मतदारसंघातून उमेदवारी देताना गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसाच्या सभेत सांगितले … Read more

महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नावावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब ; घोषणेची औपचारिकता बाकी

नवी दिल्ली | भारत स्वतंत्र झाल्या पासून कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मराठी माणूस बनला नव्हता. मात्र कॉंग्रेसने या ऐतिहासिक घटनेसाठी महाराष्ट्रातून एक नाव पक्क केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी निश्चित करण्यात आले असून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे फक्त बाकी आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या … Read more

खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार

नवी दिल्ली | आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार असल्याची संकल्पना देशात राबवली जाणार आहे. एक देश एक राशन या नावाने हि संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे देखील सांगितले जात आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही लाभ घेता येणार आहे. या बाबत … Read more

भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात अर्धनग्न मोर्चा

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. … Read more

महाराष्ट्राचे शिखर : कळसुबाई

प्रवास|कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६९० मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी … Read more

ह्या पावसाळ्यात कुठे जाताय?

पर्यटन| पाऊस सुरु झाला की लगेचच मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत या पावसाळ्यात कुठे कुठे जायचे याचे आराखडे बांधाले जातात आणि वेगवेगळ्या स्थळांची माहिती गोळा करण्याची लगबग सुरु होते. परंतु तीच तीच ठिकाणं आणि तिकडची गर्दी आठवली की बर्‍याच जणांचा हिरमोड होतो. म्हणून प्रत्येकाला थोडसं ऑफबीट, वेगळ्या ठिकाणी जायला नक्की आवडेल. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश नितांत सुंदर आहे.महाराष्ट्राला सुंदर सागरी … Read more

SSC Result 2019 महाराष्ट्राचा निकाल घसरला

मुंबई प्रतिनिधी |आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल कमालीचा खाली घसरला आहे. महाराष्ट्राचा निकाल ७७.१० % एवढा लागला असून हा निकाल गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. तर राज्यात मुलींनीपुन्हा एकदा मुलांना निकालात मागे टाकले आहे. निकालीतील उचांक कोकण विभागाने नोंदवला असून कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल … Read more

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या … Read more