फोन हरवला तर लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा रिकामे होऊ शकेल तुमचे बँक खाते

Internet

नवी दिल्ली । स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये बँकिंग डिटेल्स पासून मोबाइल वॉलेटपर्यंत सर काही असते. पण जर तुमचा फोन हरवला तर चोर तुमचे बँक खाते आणि मोबाईल वॉलेटमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर तुम्ही ताबडतोब काही आवश्यक पावले उचलली पाहिजेत जेणेकरून तुमच्या … Read more

मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती, अन तरुणीने गाठले हर्सूल तलाव !

harsul

  औरंगाबाद – शहरातील 17 वर्षीय मुलीकडे मित्राने दिलेला मोबाइल सापडल्याने मुलीची आई चांगलीच संतापली. आई रागावल्यामुळे नाराज झालेली मुलगी थेट पोहोचली औरंगाबादमधील हर्सूल तलावावर गेली. पण तलावावरील पोलीस आणि दामिनी पथकाला ही मुलगी काही बरं वाईट करण्यासाठीऔरंगाबादमधील  इथे आली असावी, असा संशय आला आणि तो खरा ठरला. पथकाने या मुलीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले … Read more

फायनान्स कंपनीने दिली कारवाईची धमकी; अपमान जिव्हारी लागल्याने तरुणाची आत्महत्या

Sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान मनाला लागल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने या फायनान्स कंपनीकडून एक महागडा मोबाईल फोन हफ्त्यांवर खरेदी केला होता. त्याच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्मचारी मृताच्या घरी आले व … Read more

लवकर डिस्चार्ज होतेय का मोबाईलची बॅटरी? तर हे करा उपाय; वाढेल बॅटरीचा स्टॅमिना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेला आहे. वेळोवेळी मोबाइल सोबत असणे आता गरजेचे झाले आहे. यातच जर आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर डोक्याला मोठा ताप होऊ शकतो. दिवसाचे नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामूळे आपल्या मोबाईलची बॅटरी खूप वेळ चालू शकते. त्यामुळे आपण आपले … Read more

‘सोनम गुप्ता बेवफा है’ यानंतर २० रुपयांच्या नोटेवरील ‘हा’ मेसेज वायरल

20 rs note

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – पूर्वीच्या काळात प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवत होते. पण आताच्या काळात असे कबुतर पाहायला मिळत नाहीत. आताच्या काळात कोण कसे आपले प्रेम व्यक्त करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.आताच्या जमान्यात लोक निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर करतात. एखादा महत्वाचा संदेश द्याचा असेल … Read more

तब्बल ५५० दिवसांनी काश्मीरमध्ये 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु; मात्र…

श्रीनगर । ०५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले होते. या दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. प्रदीर्घ काळ इंटरनेट सेवा ठप्प राहिल्यानंतर आता तब्बल ५५० दिवसांनी 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु होणार आहे. पुढील आठवड्यापासून स्थानिकांना 4G इंटरनेट स्पीड उपलब्ध करून देण्यात … Read more

WhatsApp चॅट कसे लीक होतात आणि ते कायमचे डिलीट कसे करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । व्हॉट्सअॅपबद्दल लोकांमध्ये संभ्रम होता की, यावरून केलेल्या चॅट डिलीट केल्यावर कोणताही रेकॉर्ड राहत नाही. पण अलिकडच्या काळात मुंबईतील अनेक बड्या फिल्मस्टार्सच्या व्हॉट्सअॅप चॅट्स लीक झाल्या आणि ज्याच्यात ड्रग्सच्या विक्रीची बाब उघडकीस आली, अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपवरून डिलीट केल्या गेलेल्या चॅट रिकव्हर होणार नाही याबाबतीत लोकांचा संभ्रम आता दूर झालेला. व्हॉट्सअॅपवर दोन लोकांमधील चॅट … Read more

OnePlus Nord खरेदी करण्याची संधी, आज दुपारी १ वाजता फ्लॅश सेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) चा आज फ्लॅश सेल आहे. जर तुम्ही आतापर्यंत हा फोन खरेदी केला नसेल तर आज पुन्हा एकदा तुम्हाला हा फोन खरेदीची संधी मिळणार आहे. या फोनचा सेल आज दुपारी १ वाजता अॅमेझॉनवर सुरू होणार आहे. वनप्लसचा हा फोन सध्या खूप चर्चेत आहे. प्राईम … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी एका शिक्षिकेने केले असे जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक मुलाचे वर्ष वाया जाऊ नये किंवा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे. अनेक शिक्षकांनी वेग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अशीच अनोखी क्लुप्ती वापरून एका महिला शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. घरात अनेक वेगवेगळ्या वस्तू … Read more

मोबाइल वर गप्पा मारण पडलं महागात ! कापावा लागला हात

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात सगळे आपापल्या कामात मग्न असतात. धावपळीच्या या युगात ना कोणी कोणाला भेटत. की ना कोणाशी जाऊन एकांतात गप्पा मारल्या जात. कामाच्या टेन्शन मूळ हे सारं घडत आहे. सर्वजण मोबाइल च्या माध्यमातून संवाद साधत आहेत. सगळे लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल वरती घालवतात. मित्र मैत्रिणींना, नातेवाइकांना भेटण्यासाठी लोक आत्ता … Read more