विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून … Read more

नागपूर ‘मध्य रेल्वे’ चा फुकट्यांना दणका ! दंड रूपात तब्बल ११ कोटींची केली वसुली

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या सहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून १० कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विनातिकीट, अनियमित प्रवास, नोंदणी न करताच मालाची वाहतूक अशी अडीच लाख प्रकरणे पकडण्यात आली. डीआरएम सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात ही मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून ९ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. यंदा त्यात २ कोटींची भर पडली आहे.

ताडोबा प्रकल्पात मीरा वाघिणीचा मृत्यू; गव्याच्या शिकारीत मृत्यू झाल्याचे उघड

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये माया वाघिणीच्या मीरा या बछड्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास समोर आली. या वाघिणीच्या शरीरावर खोलवर जखमा आढळल्या आहेत. अधिक रक्तस्त्रावामुळे या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प रहायचं हे कितपत योग्य- अशोक सराफ

नागपूर प्रतिनिधी। राज्यात शहरी तसेच इतर भागातील रस्त्यामधील खड्यांमूळे सामान्य नागरिकांन पासून कलावंतांना सुद्धा त्रास होत आहे. प्रशांत दामले, पुष्कर क्षोत्री या मराठी कलावंतांनी रस्त्यावरील खड्डयांबाबत आपले खडे बोल सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. याच विषयाला धरून लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी वक्त्यव्य केले. अशोक सराफ म्हणतात की, ‘रस्त्यावरील खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य … Read more

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

नागपूर प्रतिनिधी |  वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून या संदर्भात घोषणा केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मी हैद्राबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. तसेच हैद्राबाद वरून काही प्रतिनिधी येऊन मला … Read more

अरे बाप रे ! चोर म्हणून आला आणि नवरदेव बनून गेला

नागपूर प्रतिनिधी | चोरीचे अनेक प्रकार आपण पहिले वाचले आणि अनुभवले देखील असतील मात्र हा प्रकार थोडा अजबच आहे. कारण चोर म्हणून आलेला व्यक्ती चक्क नवरदेव बनून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. नागपूर मधील महाल आयचीत मंदिर भागात आकाश मॉल नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक सुमीत अरोरा यांनी ३१ ऑगस्ट रोजी दुकान … Read more

थंडीने गारठून नागपुरात दोघांचा मृत्यू

unnamed file

नागपूर | गत दोन दिव्सनपासून उपराजधानीचे तापणात कमालीची घट झाल्याने कडाक्याची थंडी आहे. यासोबतच उत्तर भारतातून आलेली थंडीची लाट यामुळे नागपूरचा पॅरा ३.५ अंशावर आला आहे. यातच उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना शनिवारी उघडकीस आल्या. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फूटपाथवर एका ५० ते ६० … Read more

महानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नागपूर । सतिश शिंदे २१व्या शतकात सर्वात मोठे आव्हान हे अस्तित्वाचे आहे. पुढील दहा-वीस वर्षात जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, दुष्काळ व पाणीटंचाई या रुपाने दिसेल. या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी व दळणवळण व्यवस्था शहरांना प्रदूषित करणारी ठरणार … Read more