धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठींबा; शरद पवार म्हणाले..

मुंबई । धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. आदिवासींच्या जागांना धक्का न लावता धनगरांना आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. देशातील शंभर ते सव्वाशे शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत. त्यांना पाठिंबा द्यायची आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींनी … Read more

शिवसेना आणि राष्ट्रवादीनं राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाचा विरोध करावा- बाळासाहेब थोरात

मुंबई । शिवसेना आणि राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, शेतीची अर्थव्यवस्था माहिती असलेले लोक कृषी विधेयके चुकीचीच आहेत, असे सांगतील. केंद्र … Read more

बाळासाहेबांचे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाही; रोहित पवारांची भाजपला समज

मुंबई । विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. रोहित यांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली. भाजपाकडून शिवसेनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, भाजपाने तसा प्रयत्न करुन काहीही उपयोग नसल्याचे म्हटले. कारण, शिवसेना आमदार हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याप्रमाणेच निर्णयावर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना पक्षाध्यक्ष करा! आठवलेंचा सल्ला

मुंबई । गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पक्षांतर्गत बऱ्याचं घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्येच मतभेद पहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी … Read more

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’- रोहित पवार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट … Read more

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBIकडे गेल्यानंतर पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून एक खोचक टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे … Read more

Big Breaking | राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ ऑगस्टदिवशीच ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आढावा बैठकीत नामदार बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. या बैठकीला शरद पवार, … Read more

एकदा प्रवेश केल्यावर भाजपमधून कोणी जातं का? राष्ट्रवादीच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचा प्रतिप्रश्न

पुणे । भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळला आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्यावर भाजपमधून कोणी जातं का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी यावेळी विचारला. भाजपच्या १०५ आमदारांपैकी ८० जणांनी तिकडे जातील, ही सोप्पी गोष्ट वाटते का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद … Read more

दाखवून देऊ! भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला राष्ट्रवादीचे ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत चॅलेंज

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भाजप केवळ संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादी यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगेन अगेन’ सुरु करेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत … Read more

‘मेगा भरतीत’ भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची घरवापसी होणार! राष्ट्रवादीच्या नेत्याने दिले संकेत

मुंबई । मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मौन सोडलं असून या बातमीचं खंडण केलं आहे. उलट भाजपात गेलेले नेते राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही ते … Read more