नेपाळ काही ऐकतच नाही! आता बिहार सीमेजवळील नो मेन्स लँडवरील पुलावर लावला बोर्ड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे नेपाळमध्ये राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे, मात्र हा दबाव कमी करण्यासाठी ते आपला शेजारी असलेल्या भारताशी सीमावाद घालण्यात गुंतले आहेत. अशातच नेपाळ पोलिसांनी रक्सौलमधील भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे नेपाळ पोलिसांनी (परसा जिल्हा) या दोन देशांना जोडणार्या … Read more