कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार … Read more

लाॅकडाउन दरम्यान घर‍ात घुसला ६ फुट लांब कोबरा; नंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुमारे सहा फूट उंच किंग कोब्रा नागाने घरात प्रवेश करताच राजस्थानची राजधानी जयपूरमधील एक कुटुंबामध्ये गुरुवारी घबराट पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी आली आणि सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर कोब्राला पकडण्यात त्यांना यश आले.त्यानंतर या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला.या बचावा दरम्यान कोब्रा नागाने वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या केसीसी … Read more

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करणे आता डॉक्टरांसाठी जीवघेणे बनले आहे, कारण आजकाल असे बरेच डॉक्टर आहेत जे उपचारादरम्यान त्यांना स्वतःला या व्हायरसची लागण झाली आहे, म्हणून आता डॉक्टर नाही तर रोबोट घेणार आहे जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमधील रूग्णांची काळजी. नुकताच एक प्रयोग घेण्यास यश आले आहे. रुग्णालय प्रशासनाने सवाई मानसिंग रुग्णालयाच्या … Read more

राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

मुंबई प्रतिनिधी | राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडया तीन राज्यात भाजपला चांगलीच शिकस्त देत काँग्रेस या ठिकाणी सत्ता रूढ झाली. त्याच निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील होईल असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दोन्ही पक्षाच्या गोटातून काढली आहे. शिक्षण, बेरोजगारी , शेतकरी आत्महत्येवर उपाय शोधण्यास विद्यमान शिवसेना भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे … Read more

‘गोली का जवाब गोली से’ जवानांना बीजेपीची साथ

Untitled design

वृत्तसंस्था जयपूर (राजस्थान) | बीजेपी चे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ फेब्रुवारीला राजस्थान येथील जयपूर येथे भेट दिली. यावेळी ‘शक्ती केंद्र संमेलनात’ बोलताना त्यांनी सांगितले की, बीजेपी ने जवानांसाठी पूरक असे उपक्रम राबविले आहेत.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर भारतीय सेनेला मजबूत करणे, त्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे त्याच बरोबर त्यांना योग्य ते अधिकार देणे … Read more