आरक्षण, पद्दोन्नती बाबत सरकारने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो : हर्षवर्धन पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण, अोबीसीची राजकीय आरक्षणांचा मुद्दा आणि पद्दोन्नतीचा प्रश्न आहे. राज्य सरकाराच्या बाबतीत हे तीन प्रश्न गांभीर्याने पुढे आलेले आहेत. एका बाजूला कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन, बेड मिळत नाही, लसीकरणांचा मुद्दा आहे, आॅक्सिजन मिळत नाही, अर्थिक मंदी, ब्लॅंक फंगस आहे. तेव्हा राज्य सरकारमधील प्रमुखांनी बसून मार्ग काढला पाहिजे. अन्यथा समाजा- समाजमधील … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय, शासकीय सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: शासकीय सेवेतील नोकरी संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वाचा जीआर काढला आहे. शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार म्हणजेच 25 जून 2004 च्या नियमानुसार करण्यास मंजुरी देणारा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 2017 मध्ये उच्च न्यायालयाने पदोन्नती मधील आरक्षण रद्द केलं होतं तेव्हापासून पदोन्नती मधील … Read more

ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला, तेंव्हा आरक्षणाचे बोचके बाहेर काढले : आ. सदाभाऊ खोत यांचा आरोप 

Sadhbhau Khot

सांगली | राजकारणामध्ये जे मराठे आहेत, ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे, या सरदारांनीच गरीब मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेंव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले, अशी घणाघाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि … Read more

आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं नव्हे; सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान, काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली । आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मोठं भाष्य केलं आहे. आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे. आरक्षण धोरणात कोणत्याही हुशार उमेदवाराला, मग भलेही तो खुल्या वर्गातील का असेना कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवण्याचा हेतू नाही, असं भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठीने हे भाष्य केलं. जागा भरताना विद्यार्थ्यांच्या योग्यतेवर … Read more

‘जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतचं आरक्षण लागू राहिले पाहिजे’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठं विधान

पुणे । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच … Read more

ट्रेनच्या Confirm Ticket वरही बदलले जाऊ शकते प्रवाशाचे नाव, करावे लागेल ‘हे’ काम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वस्त आणि आरामदायक प्रवासामुळे ट्रेनचा प्रवास साऱ्यांनाच आवडतो. कधी कधी या प्रवासात काही कारणाने बाधा येते. जसे की एखाद्या वेळेला एखाद्याच्या नावाने तिकीट काढले आणि ऐनवेळी त्याचे येणे रद्द झाले तर त्या तिकिटावर दुसऱ्या एखाद्याला प्रवास करणे अवघड होऊन जाते. सामान्यतः अशा परिस्थितीत प्रवासी प्रवास रद्द करतात अथवा तिकीट कॅन्सल करून … Read more

या तारखेनंतरचे रेल्वेचे तिकिट करता येणार बुक, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन संपल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रिजर्वेशन सुविधा पूर्ववत सुरू करण्याच्या अफवांवर रेल्वेने आपळी स्थती स्पष्ट केली आहे. १४ एप्रिलपर्यंत रिजर्वेशनवर बंदी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले आहे. या तारखेपासून रिजर्वेशन देण्यास कधीही बंदी नव्हती. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की १५ एप्रिलपासून रिजर्वेशन उघडण्याचे कारण खोटे आहे कारण जेव्हा कोणतेही बंधन नसते … Read more

धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध! मुस्लिम आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सूतोवाच करताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास याचा परिणाम … Read more

राज्य सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारे विधयेक आणण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज मुस्लिमांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के कोटा उपलब्ध करुन देण्याचे विधेयक सादर केले जाईल अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. “सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांन ५ … Read more

धनगर आरक्षणाविरोधात मोदी सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

पुणे प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पाच वर्षापुर्वीच्या प्रचारसभांत त्यांनी धनगरांवर अन्याय केल्याबद्दल काँग्रेस- राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांनीही धनगर आरक्षणाच्या विरोधात भुमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनगर समाज एसटी आरक्षणासाठी अपात्र असल्याचे म्हटले आहे. हा धनगर समाजासोबत केलेला … Read more