बाळासाहेब थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली ; भाजप नेत्याची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचा नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्येच ठिणगी पडली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच … Read more

मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच केलं असतं तर चाललं असता का? ; राणेंचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली असताना आता भाजप आमदार भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री … Read more

CMO कडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; बाळासाहेब थोरातांनी ‘अशा’ प्रकारे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा … Read more

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीची भूमिका काय? नवाब मलिक म्हणाले…

Nawab Malik

मुंबई । औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध दर्शविला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. … Read more

औरंगाबादचे नाव बदलण्यास आरपीआयचा तीव्र विरोध – रामदास आठवले

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सत्तेचा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र यासाठी तीव्र विरोध केला आहे. यावरून आता महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षानेही नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच … Read more

प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायला तुम्ही कशाला राज्य चालवतायत ?? प्रवीण दरेकरांचा सरकारवर प्रहार

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामकरण मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. औरंगाबाद नामांतरावरून आघाडी मध्ये ठिणगी पडली असतानाच आता भाजपने थेट शिवसेनेवर हल्ला केला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर … Read more

तेव्हा हे लोक काय गोट्या खेळत होते का? ; राम कदमांनी साधला शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत … Read more

अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा – मनसेचा शिवसेनेला अल्टिमेटम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. त्यातच आता नामांतराच्या या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला … Read more

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच ; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही यावर भूमिका स्पष्ट … Read more